(म्हणे) ‘येशू ख्रिस्त हेच एकमेव भगवान असून इतर कोणतीही देवता किंवा देवी (शक्ति) नाहीत !’
राहुल गांधी यांच्या भेटीत पाद्री जॉर्ज पोन्नैया यांचे आक्षेपार्ह विधान !
राहुल गांधी यांच्या भेटीत पाद्री जॉर्ज पोन्नैया यांचे आक्षेपार्ह विधान !
कन्याकुमारीमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रकार सर्रास घडतात. ‘अशा स्थितीत कन्याकुमारीतील हिंदूंवर झालेल्या आक्रमणाच्या विरोधात काही बोलण्याचे धाडस राहुल गांधी करतील का ?’
काँग्रेसकडून ‘भारत जोडो’ या यात्रेला ७ सप्टेंबरपासून तमिळनाडूच्या कन्याकुमारीतून प्रारंभ करण्यात आली आहे. यावर आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी टीका केली आहे.
‘हिंदु’ आणि ‘हिंदुत्व’ अशी स्वतंत्र अन् अस्तित्वात नसलेली संज्ञा जाहीरपणे मांडून काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी समस्त धर्मअभ्यासकांना धक्का(?)च दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे हिंदुप्रेमींची मने दुखावलीच, तसेच हिंदु धर्मावर आघात करण्यात समाधान मानणारे काँग्रेस नेते आणि तिचे नेतृत्व अजूनही खरे हिंदुत्व जाणून घ्यायला सिद्ध नाहीत, ही लोकांची भावना पुन्हा दृढ झाली.
राहुल गांधी यांच्यामध्ये राजकीय कौशल्य नाही. त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले गेले, असा आरोप काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.
राहुल गांधी पक्षाचे उपाध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेस नष्ट झाल्याचा आरोप
देशात होणारे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे रोखण्यासाठी कठोर शिक्षा असलेले कायदे सिद्ध करून त्यांची तात्काळ प्रभावी कार्यवाही करायला हवी !
स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !
राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्यासह अनेक खासदार कह्यात
निवडणुका आल्यावर राहुल गांधी यांना हमखास धार्मिकता आठवते, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे ! तथापि जनतेलाही काँग्रेसचे खरे स्वरूप माहीत असल्यानेच काँग्रेसने धार्मिकतेचा कितीही आव आणला, तरी जनता काँग्रेसला निवडून देणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !