सरकारी कार्यक्रमात गर्दी चालते, मग गणेशोत्सव आणि दहीहंडीला का नाही ? – राज ठाकरे
सरकार कोरोनाच्या तिसर्या आणि चौथ्या लाटांची भीती दाखवत आहे; मात्र भीती दाखवून सरकार सर्व करत असेल, तर हे कुठपर्यंत चालणार ? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
सरकार कोरोनाच्या तिसर्या आणि चौथ्या लाटांची भीती दाखवत आहे; मात्र भीती दाखवून सरकार सर्व करत असेल, तर हे कुठपर्यंत चालणार ? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
भूमीच्या मालकीवरून निर्माण झालेले वाद मिटवतांना उपविभागीय अधिकार्यांनी चुकीचे निकाल दिल्याचे समोर आले आहे.
प्रभागातील विकासकामे आणि समस्या यांविषयी चकार शब्दही न काढणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या कामाविषयी किती उदासीन आहेत ?, हेच यावरून लक्षात येते.
तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणे येथील वनविभागाची १८ एकर भूमी बळकावण्याचा प्रयत्न !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरची ही आहे समाजाची नैतिकता !
सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. त्या निर्णयाची कार्यवाही सर्व गणेशोत्सव मंडळांनी करावी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने चालू केलेल्या आंदोलनावर भाष्य केले.
१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणार्या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहे.
सरकारी भूमी लाटण्याची हिंमत कुणीही करतो यावरून पोलीस-प्रशासनाचा धाक राहिला नाही, असे लक्षात येते.
नेहरूंच्या विषयी पायल रोहतगी यांनी केलेल्या वक्त्यव्याचा व्हिडिओ प्रसारित केल्याचे प्रकरण