पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘महाश्रमदान स्वच्छतादिन’ उपक्रमाचे आयोजन !
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील गावांत जिल्हा परिषदेच्या वतीने ‘महाश्रमदान स्वच्छतादिन’ उपक्रमाचे आयोजन केले होते. याअंतर्गत ग्रामीण भागात १ सहस्र २४ टन कचर्याची विल्हेवाट लावण्यात आली.