अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे ठेकेदारांचे कोट्यवधी रुपये कोषागारात पडून !
महापालिका मागील अनेक वर्षांपासून ई-गव्हर्नन्सचा उपयोग करत आहे, मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार होत आहे.
महापालिका मागील अनेक वर्षांपासून ई-गव्हर्नन्सचा उपयोग करत आहे, मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार होत आहे.
एकीकडे महानगरपालिका नदीपात्रात विसर्जन करण्यास बळजोरीने बंदी घालते, तर दुसरीकडे याचा अपलाभ घेत मोठ्या प्रमाणात कृत्रिम विसर्जन हौद, श्री गणेशमूर्ती संकलन केंद्र, असे धर्मद्रोही पर्याय भाविकांवर लादून त्यांच्याकडून मूर्तीदान घेऊन अवैधपणे त्या मूर्तींच्या विक्रीचा घाट घातला जातो….
महापालिकेचे कृत्रिम हौद, तसेच मूर्ती संकलन केंद्रांचे धर्मद्रोही पर्याय नाकारून भाविकांचा वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल दिसून आला.
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने एका आस्थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे . ग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळणार्या भ्रष्ट भ्रमणभाष आस्थापनांंवर कडक कारवाई आवश्यक !
मुळात वहात्या पाण्यात विसर्जन करणे, हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. असे असतांना प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्ती विसर्जन न करता त्यांचा पुनर्वापर करणे हे अक्षम्य आहे आणि पुनर्वापरासाठी घेतलेल्या श्री गणेशमूर्तींची विक्री करण्याची अनुमती देणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी असेच भाविकांना वाटते !
हिंदूंनो अशा कर्मचार्यांना पैसे न देता त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करा !
कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींचे रात्रीच्या वेळी समुद्र, नदी अथवा नैसर्गिक जलस्रोतातच गुपचूप विसर्जन केले जाते, असे अनेकदा उघड झाले आहे. यात कुठल्याही प्रकारे श्री गणेशमूर्तींचे पावित्र्य राखले जात नाही.
‘फिरता विसर्जन हौद आला अन् निघून गेला’, अशी अवस्था असल्याने त्यास नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे अशी व्यवस्था करण्याची अट निविदेतही दिलेली नाही.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालये, अग्नीशमनदल, विद्युत् विभाग आणि महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग या सर्वांनी कामकाजाचे नियोजन केले आहे.
यंदाच्या वर्षी फिरत्या हौदांची आवश्यकता नसतांनाही प्रशासनाने शहरामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्या हौदांची निविदा काढली. त्यासाठी १ कोटी ४२ लाख रुपयांच्या २ निविदा काढण्यात आल्या.