Anti-National Muslims : रेल्वेतील लिपिकाने रेल्वेचा पैसा आतंकवाद्यांना दिल्याचे उघड !

या लिपिकाने रेल्वेकडे अनेक बनावट वैद्यकीय देयके सादर केली. त्या माध्यमातून मिळालेला पैसा त्याने आतंकवाद्यांना दिल्याचे उघड झाले. त्याला अटक केल्यानंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

पहाटे ५ वाजेपर्यंत परवानाकृत हॉटेल चालू ठेवण्याची मागणी – ‘हॉटेल व रेस्तरां असोसिएशन पश्चिम भारत’

असोसिएशन कायम नियमांच्या अधीन असून कायदेशीर व्यवसायाला बळ देते; म्हणून अनुमती मिळावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह), पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे.

संपादकीय : भ्रष्ट लोकप्रतिनिधींना शिक्षा हवीच !  

नागपूर जिल्हा बँकेत वर्ष २००२ मध्ये झालेल्या १४९ कोटी रुपयांच्या ‘होम ट्रेड’ घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांच्यासह इतर ५ जणांना….

गृहनिर्माण संस्थेत आतंकवादी घुसल्याची खोटी माहिती देणार्‍या गृहस्थांना अटक !

गोराई गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत आतंकवादी घुसल्याची बतावणी ५८ वर्षीय अध्यक्ष भूषण नारायण पालकर यानी केली. याची माहिती मिळताच २५ डिसेंबरला सकाळी मोठ्या संख्येने …

मनोज जरांगे यांची मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा !

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आमदार, खासदार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला साहाय्य करावे, अन्यथा त्यांच्यासाठी मराठा समाजाचे दरवाजे कायमचे बंद होतील, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

कल्याण येथील महिला अधिवक्त्याच्या मुलाचे अपहरण !

कल्याण येथील आधारवाडी भागात रहात असलेल्या महिला अधिवक्त्या हिमनील महेश पवार यांच्या अल्पवयीन मुलाचे अज्ञातांनी अपहरण केले आहे.

Morphed Photo : सामाजिक माध्यमांवर सक्रीय असणार्‍या एका महिलेच्या छायाचित्राचा अंतर्वस्त्राच्या विज्ञापनासाठी परस्पर वापर करण्यात आल्याचे उघड !

तक्रारीनंतर पोलिसांकडून अन्वेषण चालू !

कळंगुट (गोवा) येथे पर्यटकाला लुबाडणार्‍या चौघांना अटक

चारही संशयितांना पोलीस ठाण्यात आणून अन्वेषण केले असता त्यांनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली. सर्व संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

अजगर आणि साप यांच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक !

आरोपीकडून ९ अजगर आणि २ साप जप्त करण्यात आले असून आरोपीविरोधात सीमाशुल्क आणि वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपींनी आयात धोरणाचे उल्लघंन केले.

मुंबईत पोलिसांवर आक्रमण करणार्‍या तडीपार आरोपीला अटक

कुणीही येतो आणि पोलिसांवर आक्रमण करतो, याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था यांचा धाकच उरला नसल्याचे लक्षण होय !