पक्षापेक्षा मला धर्मरक्षण अधिक महत्त्वाचे ! – टी. राजा सिंह

गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.

गणेशोत्सव मंडळाला ‘अफझलखान वधा’चा देखावा दाखवायला पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली !

सत्य इतिहास दाखवल्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचे कारण सांगून पोलीस देखाव्याला विरोध करत असतील, तर हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार नव्हे का ?

मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ललित हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी !

वारंवार अशा प्रकारच्या धमक्या येऊ नयेत, यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा धाकच निर्माण करणे आवश्यक !

आरोपींच्या सुटकेच्या गुजरात सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला महिला अधिकार कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना अटक

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर अशा प्रकारे कधीही तात्काळ कारवाई केली जात नाही, हे लक्षात घ्या !

गायींची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी एक व्यक्ती दोषी

एकाच वाहनातून ३६ गायींची वाहतूक करून त्यांना घायाळ केल्याच्या घटनेची नोंद घेत मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक पातळीच्या समकक्ष अधिकार्‍यांकडून विनायक मेटे यांच्या मृत्यूचा अहवाल मागितला जाईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

विनायक मेटे यांचा मृत्यू घातपाताने झाला कि अपघातामुळे, याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि जनता यांच्या मनामध्ये कोणताही संशय राहू नये, यासाठी या घटनेच्या चौकशीचे दायित्व विशेष पोलीस पथकाकडे देण्यात आले आहे.

नागपाडा (भायखळा) येथे गणपतीच्या मूर्तीवर अंडी फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

पोलीस बंदोबस्त असतांनाही हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नाही, हे स्पष्ट होते. त्यांना कायद्याचा धाक वाटावा, यासाठी हिंदूंनीच आता पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !

पाकिस्तानी गुप्तहेराला देहलीत अटक

पाकिस्तान भारताच्या विरोधात कोणकोणत्या क्लुप्त्या लढवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. अशा पाकला समूळ नष्ट केल्यासच सर्व समस्या सुटू शकतील, हे सरकारने जाणावे !

सातारा येथे जादूटोण्याद्वारे तरुणीवर बलात्कार करणार्‍या मदरसाचालकाला अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार कमरेएवढ्या खड्ड्यात पुरून त्यांना दगड मारून ठार मारण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !अशा वेळी अंनिसवाले कुठल्या बिळात जाऊन लपतात ?