सभेविषयी अपप्रचार आणि जातीय तेढ निर्माण करणार्‍या एस्.डी.पी.आय. विरुद्ध कायदेशीर कारवाई करा !

मंगळुरू येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला विरोध केल्याच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन !

राज्यातील पोलीस पाटील यांचे मानधन वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यातील गावपातळीवर कार्यरत पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाच्या अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे

५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले ! 

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

दापोली (रत्नागिरी) : ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले !

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्‍या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !

इस्लामाबादमध्ये महिलांच्या फेरीवर पोलिसांचा लाठीमार !

येथील प्रेस क्लबच्या जवळ ही घटना घडली. ‘पोलिसांनी फेरी काढणार्‍यांवर लाठीमार करून फेरी रोखण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप करण्यात आला आहे.

खेड पोलिसांनी ‘अपहरण नाट्या’चे केले तत्परतेने अन्वेषण !

होळीच्या निमित्ताने रेल्वेमध्ये अधिक गर्दी आणि वेळेची मर्यादा असतांनाही या तीनही मुलींचा ‘मांडवी एक्सप्रेस’ मध्ये शोध घेण्यात आला आणि शेवटी या मुली एका बोगीत सापडल्या. त्यानंतर तीनही मुलींना खेड पोलीस ठाण्यात आणले.

सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद 

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नायब तहसीलदार लक्ष्मण महादेव फोवकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

राज्‍यातील १० जिल्‍ह्यांतील प्रत्‍येकी ५० अल्‍पसंख्‍यांकांना शासकीय निधीतून देण्‍यात येणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण !

देशात होणार्‍या आतंकवादी कारवाया स्‍थानिक धर्मांध मुसलमानांच्‍या साहाय्‍याने झाल्‍याचा इतिहास आहे. भविष्‍यात धार्मिक दंगल झाल्‍यास या योजनेचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होणार नाही, याची खात्री कोण देणार ?