रवि सिन्हा होणार ‘रॉ’चे नवे प्रमुख !

सध्याचे ‘रॉ’चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ ३० जून या दिवशी समाप्त होत आहे.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील २ मंदिरांत चोरी करणार्‍या नईम याला अटक !

मंदिरांत कोण चोरी करतो ?, हे जाणा ! सरकारने अशा चोरट्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा केली पाहिजे !

रूमडामळ (मडगाव – गोवा) येथील पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण

अन्य राज्यांप्रमाणे आता गोव्यातही हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होत आहेत. धर्मांध वरचढ होण्यापूर्वीच हिंदूंनी यावर संघटितपणे उपाययोजना काढायला हवी !

सातारा येथे वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कर्मचार्‍याला मारहाण !

येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयासमोर (वाय.सी. कॉलेजसमोर) वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचार्‍यास अज्ञातांनी लाकडी दांडके आणि लोखंडी पट्टीने मारहाण केली.

३ वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीला ३ घंट्यांत अटक !

इतवारी रेल्वे स्थानकातून ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरून ३ घंट्यांत अटक केली.

बंगालमध्ये केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या ताफ्यावर आक्रमण

बंगालमध्ये पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून तेथे हिंसाचार चालू झाला आहे. १७ जून या दिवशी केंद्रीय मंत्री निशिथ प्रमाणिक यांच्या वाहनाच्या ताफ्यावर आक्रमण करण्यात आले.

असे हिंसाचार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

जुनागड (गुजरात) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या दर्ग्याच्या विरोधात महापालिकेने नोटीस बजावल्याने ३०० हून अधिक धर्मांध मुसलमानांनी प्रचंड हिंसाचार केला. यात एकाचा मृत्यू झाला, तर पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले. 

मरणासन्न पुरोगामित्व आणि कोल्हापुरी हिंदुत्व !

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोल्हापूर येथे माध्यम-घोषित कथित दंगलीची चर्चा आहे. यामध्ये पुरोगामित्वाचा फुटका ढोल बडवणारे आघाडीवर असले, तरी त्यांना तो बडवावा लागतो, यातूनच कोल्हापूरचे हिंदुत्वनिष्ठ स्वरूप स्पष्ट होत आहे. येथे पुरोगाम्यांना कळत नाही की, ‘कोल्हापूर पुरोगामी कि हिंदुत्ववादी ?

मुंब्रा येथील शहानवाजच्या भ्रमणभाषमध्ये आढळले ३० पाकिस्तान्यांचे क्रमांक आणि ई-मेल पत्ते !

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांना काय म्हणायचे आहे ?

जुनागड (गुजरात) येथे अनधिकृत दर्गा पाडण्याची नोटीस दिल्यावर धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार !

अनधिकृत बांधकाम करून वर शिरजोरी करणार्‍यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हेच यातून लक्षात येते ! अनधिकृत बांधकाम करण्यात येत असतांनाच कारवाई का करण्यात आली नाही, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !