पुणे येथे सव्वासहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट !
४७ गुन्ह्यांमध्ये दीड सहस्र किलो गांजा आणि चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर २९ गुन्ह्यांतील गांजा आणि चरस नष्ट करण्याची अनुमती मिळाली.
४७ गुन्ह्यांमध्ये दीड सहस्र किलो गांजा आणि चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर २९ गुन्ह्यांतील गांजा आणि चरस नष्ट करण्याची अनुमती मिळाली.
महामार्ग लगतच्या भूमी प्रकरणात सकारात्मक निकाल देण्यासाठी शेतकर्याकडून ८ लाख रुपयांची लाच स्वीकारणारे अप्पर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या अधिकोशातील १७ खाती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पडताळली असून या खात्यांमध्ये सीबीआयला ४७ लाख रुपये मिळाले आहेत.
सध्या सामाजिक माध्यमांवरील फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम यांतून रोजगारांची अनेक विज्ञापने दिसून येतात. अनेक तरुण-तरुणी रोजगार मिळेल, या आशेने तिथे संपर्क साधतात; मात्र काही वेळा त्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
मुनव्वर आणि त्याचा मित्र अजीम यांना अटक !
अशा विकृत वासनांधांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच सतत अशा घटना घडत आहेत. याविरोधात कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !
प्रशासनात ग्रामसेवकापासून उच्चपदस्थ अधिकार्यांपर्यंत भ्रष्टाचार मुरला आहे. साधी कामे करण्यासाठीही जनतेकडून लाच घेतली जाते, हे गंभीर आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत एकही राजकीय पक्ष देश भ्रष्टाचारमुक्त करू शकलेला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्यांच्या एवढेच तो न रोखणारेही दोषीच आहेत !
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
येथील मेयो रुग्णालयामध्ये महिला आधुनिक वैद्याच्या वेशात बुरखा घालून फिरणार्या जावेद शफी शेख (वय २५ वर्षे) याला अटक करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपासून तो रुग्णालयात अधूनमधून महिलेच्या वेशात फिरत होता.
प्रवासादरम्यान आपल्याला एखाद्या इसमाच्या संशयित अथवा विकृत हालचाली दिसून येताच लागलीच ११२, अथवा हेल्पलाईन नंबर १०६१ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३५२) २२२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !