उत्तरप्रदेशात धर्मांतराचे षड्यंत्र उघड : गाझियाबाद पोलिसांकडून ३ धर्मांधांना अटक
धर्मांधांचे असे धाडस होऊ नये, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक आहे !
धर्मांधांचे असे धाडस होऊ नये, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक आहे !
बेंगळुरू येथील पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची पूजा करण्यास पोलिसांकडून आडकाठी !
‘धर्मांधांना कुठेही पशूहत्या, विशेषत: गोहत्या करण्यास देऊ नये, गृहनिर्माण संस्था आणि हिंदु वस्त्या यांठिकाणी पशूहत्येला बंदी करावी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये, यांसाठी पोलीस अन् प्रशासन यांनी प्रयत्न करावेत’,….
‘औरंगाबाद (बिहार) येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये १ जुलै २०२३ या दिवशी मांसाचे तुकडे फेकल्याची संतापजनक घटना समोर आली. तसेच येथील हसपुरा बाजारात असलेल्या एका हिंदूच्या दुकानावर चिथावणीखोर लिखाण असलेले भित्तीपत्रकही चिकटवल्याचे आढळले.
जुबेर नूर महंमद शेख, असे पोलिसांनी कह्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून तो सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील रहिवासी आहे. गत १० वर्षांपासून तो पुणेे येथे स्थायिक असल्याची माहिती समजली आहे.
हे पोलिसांना लज्जास्पद आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकांची माहिती समजल्यानंतर त्यांना लगेचच का पकडले नाही ? यामुळे आरोपी पसार होण्यात पोलिसांचा सहभाग तर नाही ना ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
मशिदीसमोरून जातांना कुणी काय करावे आणि करू नये, असा या देशात नियम आहे का ? अशी मानसिकता मोडून काढण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेऊन स्वत:च्या रक्षणासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे !
देशभर अनधिकृत मजारी आणि मशिदी उभारणारे; वक्फ बोर्डाच्या माध्यमातून सहस्रो एकर भूमी अनधिकृतपणेबळकावणारे अन् रस्त्यातही नमाजपठण करणारे धर्मांध हिंदूंच्या मंदिराला विरोध करतात, हे लक्षात घ्या !
पोलिसांकडून अशा चुका कशा होतात ? अमली पदार्थांशी संबंधित गेल्या कित्येक वर्षांत अनेक प्रकरणे हाताळूनसुद्धा अशी चूक होणे अपेक्षित नाही ! न्यायालयाचे ताशेरे पहात पोलिसांच्या या भूमिकेची कसून चौकशी व्हायला हवी !