अकोला : पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६० हून अधिक महिला पोलिसांची प्रकृती बिघडली !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जनतेला शुद्ध पाणी पुरवू न शकणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जनतेला शुद्ध पाणी पुरवू न शकणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
३ महिन्यांनंतरही आरोपी न सापडणे, हेच पोलिसांचे योग्य अन्वेषण म्हणायचे का ? देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्यांनी शिक्षा कधी होणार ? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे !
पालकांच्या विरोधात मोटार वाहन कायदा १८८ चे कलम ३, ५, १९९ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. विनापरवाना वाहन चालवणार्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना मोटर वाहन कायद्यान्वये ३ वर्षे शिक्षा आणि २५ सहस्र रुपये दंडाची तरतूद आहे.
गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोतस्करी चालूच आहे. यातून कायद्याचे अथवा पोलिसांचे कोणतेच भय गोतस्करांना वाटत नाही, हे लक्षात येते. पोलीस धाक कधी निर्माण करणार ?
चोरट्यांनी दानपेटी डोंगरावर नेऊन फोडली आणि आतील नाणी वगळता सर्व नोटा पळवल्या. मंदिराचे पुजारी त्यांच्या गावी गेल्याने आणि मंदिरात कुणी नसल्याची माहिती चोरट्यांना असल्याने त्यांनी ही चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसच्या राज्यात उघडपणे गोहत्या होतात, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना लज्जास्पद !
सध्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढलेला सहभाग पहाता ‘भारताची अशा घटना वारंवार घडणार्या अमेरिकेकडे तर वाटचाल चालू नाही ना ?’ असा प्रश्न निर्माण होतो !
पोलिसांना धर्मांध एवढे धमकावतात आणि त्यांच्याशी वाद घालतात. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे अजिबातच भय नाही, हे लक्षात घ्या !
हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पनवेल पोलिसांनी आरोपीचा खोटेपणा उघड केला. त्याने इतर कुणाला फसवले आहे का ? याविषयी आरोपीकडे पोलीस अन्वेषण करत आहेत.
३३ धर्मांधांना अटक
पोलिसांना धर्मांधांच्या घरात दगड-विटा आढळल्या