पाकच्या निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांच्यावर ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी !

खान पंतप्रधानपदी असतांना त्यांना विदेशी अधिकार्‍यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंविषयीची त्यांनी निवडणूक आयोगाला वस्तूनिष्ठ माहिती पुरवली नाही, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

आतंकवादाच्या सावटाखाली क्रिकेट खेळता येणार नाही !  

आतंकवादाच्या सावटाखाली क्रिकेट खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेट खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी केले.

पाकिस्तानमध्ये २ हिंदु मुलींचे अपहरण

पाकमध्येच हिंदू असुरक्षित आहेत, असे नाही, तर बहुसंख्य असलेल्या भारतातही हिंदू असुरक्षित आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !

पाकिस्तानच्या ‘एफ्-१६’ लढाऊ विमानांच्या नूतनीकरणाच्या व्यवहाराला अमेरिकेच्या एकाही खासदाराचा विरोध नाही !

अमेरिका हा विश्‍वास ठेवण्यासारखा देश नाही, हे जगाला पुन्हा एकदा लक्षात आले आहे. त्यामुळे भारतानेही अमेरिकेशी तसाच व्यवहार करणे आवश्यक आहे !

आय.एस्.आय.ला गोपनीय माहिती पाठवणार्‍या सैनिकाच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा देण्याची आवश्यकता आहे !

भारत पुढीलवर्षी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही !

भारताने पाकिस्तावर राजनैतिक बहिष्कारच घालण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्याची आवश्यकता नाही !

(म्हणे) ‘पाकिस्तान परमाणू शस्त्रास्त्रे सुरक्षित ठेवील, असा विश्‍वास !’

अमेरिकेने एफ्-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी पाकला ३ सहस्र ५८१ कोटी रुपये देण्याचे घोषित केले होते. गेल्या ४ वर्षांत इस्लामाबादला दिलेले हे सर्वांत मोठे सुरक्षा साहाय्य होते.

‘नार्काेटिक’ युद्ध !

अमली पदार्थ व्यवहारातील कायदेही शिथिल आहेत. त्यामुळे या व्यवहारातील गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो आणि ते पुन्हा तोच व्यवहार करतात. थोडक्यात ही सामाजिक समस्या नसून राष्ट्रीय समस्या असल्याने त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरच कठोर धोरण अवलंबणे आवश्यक बनले आहे !

भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ! – भारत सरकारची टीका

‘जागतिक भूक निर्देशांका’त भारताला पाक आणि श्रीलंका यांच्यापेक्षा खाली दाखवल्याचे प्रकरण

 पाक जगातील सर्वांत धोकादायक देशांपैकी एक ! – जो बायडेन

जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असणार्‍या पाकिस्तानला शस्त्रांस्त्रांसाठी साहाय्य करणारी आणि ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ही म्हण सार्थ ठरवणारी अमेरिकाच जगासाठी खर्‍या अर्थाने धोकादायक आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?