पाकिस्तानातील सिंधमध्ये हिंदु मुलाला ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक
पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार चालूच राहिले, तर येणार्या काही वर्षांत ते नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. भारत सरकार हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार ?
पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार चालूच राहिले, तर येणार्या काही वर्षांत ते नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. भारत सरकार हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार ?
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची तालिबानने खिल्ली उडवली आहे. तालिबानी सैन्याचा अधिकारी जनरल मोबिन खान याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
आता या देशांसह संपूर्ण जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसे केल्यास पाकवर संपूर्ण बहिष्कार घातला जाईल आणि मग त्यांची कोंडी होऊन तो ताळ्यावर येतो का, हे पहाता येईल !
भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. त्यामुळे भारतात अमली पदार्थांचे वाढते जाळे नष्ट करण्यासाठी पाकला संपवणे आवश्यक !
१६ डिसेंबर १९७१ या दिवशी पश्चिम पाकिस्तानशी झालेल्या युद्धात हिंदुस्थानने त्याचा दारुण पराभव केला आणि विजयदिन साजरा केला. या युद्धात शत्रूच्या ९३ सहस्र सैनिकांना आपण युद्धबंदी बनवले. त्याची ही विजयगाथा . . . !
अमेरिकेने म्हटले आहे, ‘काही लोक जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता आहे. हे आक्रमण इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलमध्ये होऊ शकते.
श्रीलंकेतील ‘लिट्टे’ला उर्जितावस्था देऊन त्याचा वापर भारतविरोधी कारवाया करण्याचा पाकचा कट आहे. पाकलाच नष्ट केल्यावर भारतातील बर्याच समस्या संपुष्टात येतील, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे !
जर अमेरिका असे करत असेल, तर तिला हे ठाऊक असले पाहिजे की, हा पैसा भारताच्या विरोधात आतंकवादी कारवायांसाठीच खर्च केला जाणार आहे. यापूर्वी भारताने अमेरिकेला याविषयी जाणीव करून दिली आहे.
येथील ‘आय १०/४ सेक्टर’मध्ये पोलिसांनी तपासणीसाठी थांबवलेल्या टॅक्सीमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये १ पोलीस ठार झाला, तर ४ पोलिसांसह ६ जण घायाळ झाले.