पाकिस्तानकडून होणारी सायबर आक्रमणे आणि भारताची सुरक्षा !
भारताने ‘सायबर डोमेन’मध्येही एक ‘स्ट्राईक’ करणे आवश्यक झाले आहे. या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून द्यायला पाहिजे की, तुम्ही आमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका देऊ शकता, तर आम्ही त्याहून मोठा धोका तुमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम’ला देऊ शकतो.