पाकिस्तानकडून होणारी सायबर आक्रमणे आणि भारताची सुरक्षा !

भारताने ‘सायबर डोमेन’मध्येही एक ‘स्ट्राईक’ करणे आवश्यक झाले आहे. या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून द्यायला पाहिजे की, तुम्ही आमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका देऊ शकता, तर आम्ही त्याहून मोठा धोका तुमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम’ला देऊ शकतो.

पाक काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात !

‘आय.एस्.आय.’कडून ‘ऑपरेशन रेड वेव्ह’ कार्यान्वित !
३४ वर्षांपूर्वीच्या ‘ऑपरेशन टुपॅक’च्या धर्तीवर षड्यंत्र !

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्यांना पाकिस्तान उत्तरदायी ! – केंद्र सरकार

यात सरकारने नवे काय सांगितले ? वर्ष १९९० पासून हे संपूर्ण जगालाच ठाऊक आहे. यावर सरकार काय करणार आहे आणि हिंदूंचे रक्षण कसे करणार आहे ?, हे त्यांनी सांगायला हवे !

काश्मीरमध्ये नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसाठी पाकिस्तान दोषी ! – भारत

नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे.

आतंकवादी हिंदु सरकारी कर्मचार्‍यांची सूची बनवून त्यांना लक्ष्य करत असण्याची शक्यता ! – जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस्.पी. वैद

वर्ष २०१६-१७ मध्ये ज्या प्रमाणे जिहादी आतंकवादी सूची बनवून पोलिसांना ठार मारत होते, त्याचप्रमाणे आता त्यांनी हिंदु सरकारी कर्मचार्‍यांची सूची त्यांना लक्ष्य करत असण्याची शक्यता आहे.

पाकचे ३ तुकडे झाल्यावर इम्रान खान अमेरिकेकडे राजकीय आश्रय मागतील ! – तस्लिमा नसरीन

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वाटते की, पाकिस्तानचे ३ तुकडे होतील. एक भाग भारतात जाईल, दुसरा भाग अफगाणिस्तानात जाईल आणि तिसरा भाग स्वतंत्र बलुचिस्तान म्हणून अस्तित्वात येईल.

भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानच्या ७ खलाशांना घेतले कह्यात

भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पाकिस्तानच्या ७ खलाशांना कह्यात घेतले. ‘अल् नोमान’ हे पाकिस्तानी जहाज भारताच्या सागरी सीमेत घुसले होते.

..तर पाकचे ३ तुकडे होणार ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

भारत बलुचिस्तानला वेगळे करण्यासाठी प्रयत्नात असल्याचाही आरोप

काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार सोडवला पाहिजे ! – तुर्कस्तानचे राष्ट्रपती एर्दोगन यांचे फुकाचे बोल

काश्मीरचा प्रश्‍न हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. तो कसा आणि कुणी सोडवावा, हे सांगण्याचा प्रयत्न एर्दोगन यांनी करू नये, अशी समज भारताने त्यांना दिली पाहिजे !

पाक सरकार आणि ‘तहरीक-ए-पाकिस्तान’ यांच्यातील संघर्ष विराम अनिश्चित काळासाठी वाढवला !

३० मे या दिवशी संघर्ष विरामचा कालावधी संपला होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. टीटीपी ही संघटना अल् कायदाच्या जवळची मानली जाते. पाकच्या सीमेवरील भागात तिच्याकडून अनेक आक्रमणे करण्यात आली आहेत.