आजार बरे करण्यासाठी उपचारांना साधनेची जोड द्या ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आयुर्वेद असे सांगतो की, आपल्या जीवनातील काही आजारांसाठी मागील जन्माचे कर्म किंवा त्रास हे कारणीभूत असू शकतात !

विदेशातून हवालाद्वारे आलेले पैसे काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवणार्‍या धर्मांध व्यापार्‍याला अटक

‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?

हिदूंच्या हत्या थांबवण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या संघटनांवर बंदी घाला !

‘सर तन से जुदा’ या षड्यंत्राचा शोध घेऊन अशा हत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’सारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी –

देशविरोधी कारवाया करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर तात्काळ बंदी घाला !

देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पीएफआय’, ‘एसडीपीआय’ यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आले.

गोवा : जिहाद्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय.वर बंदी घाला !

देशभरात होणार्‍या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय.आणि एस्.डी.पी.आय.या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !

पाकमध्ये घुसून दाऊद याला धडा शिकवण्याची धमक भारत कधी दाखवणार ?

तमिळनाडूमध्ये एल्.टी.टी.ई. सारखी संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न

तमिळनाडूमध्ये मे मासांत पकडण्यात आलेल्या दोन तरुणांच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या चौकशीत त्यांनी ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल ईलम्’ (एल्.टी.टी.ई.) सारखी संघटना सिद्ध करून सशस्त्र संघर्ष करण्याची योजना आखल्याचे उघडकीस आले.

जिहाद्यांपासून स्वत:सह कुटुंबियांना वाचवायचे असेल, तर हिंदूंना आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

अल् कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी ठार !

‘अमेरिका तिच्या शत्रूंच्या विरोधात अन्य देशांत घुसून अशा प्रकारची कारवाई सतत करत असते, तर भारत असे का करत नाही ?’, असा प्रश्‍न प्रत्येक भारतियाच्या मनात उपस्थित होतो !

‘इसिस मोड्यूल’ प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांवर झालेली कारवाई अपसमजातून !

हे सत्य असेल, तर ‘एवढ्या मोठ्या अन्वेषण यंत्रणेकडून अपसमजातून कारवाई कशी होऊ शकते ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?