(म्हणे) ‘गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जिहाद’ शिकवला !’

जर हिंदूंना जिहाद शिकवण्यात आला असता, तर जसे महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर धर्मांध मुसलमान हिंदूंचा शिरच्छेद करत आहेत, तसे प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्‍यांना हिंदूंनीही यमसदनी धाडले असते !

धर्मांध मुसलमानांची विधाने आणि त्यावर आक्षेप न घेणारे हिंदू, अपघाताने बनलेले हिंदू अन् हिंदुत्व !

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हिंदूंचे वर्चस्व असह्य झाल्यामुळे हिंदुविरोधकांच्या जिव्हा नको तेवढ्या सैल सुटल्या आहेत. धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी यांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या असून विषाक्त आणि देशद्रोही विधाने करण्यात त्यांच्यात जणू स्पर्धा लागलेली आहे.

(म्‍हणे) ‘विद्या हवी असेल, तर सरस्‍वतीला आणि पैसा हवा असेल, तर लक्ष्मीला पटवा !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्‍यावरून आमदार टी. राजा सिंह यांच्‍यावर कारवाई करणारा भाजप बंशीधर भगत यांच्‍यावर कारवाई करणार का ?, असा प्रश्‍न हिंदूंच्‍या मनात उपस्‍थित होत आहे !

(म्‍हणे) ‘मंदिरात महिलांचे शोषण केले जाते !’

मदरशांमध्‍ये आणि चर्चमध्‍ये महिलांचे शोषण होते, याची असंख्‍य उदाहरणे देशात अन् विदेशांत दिसून आली आहेत आणि येत आहेत, असे असतांना त्‍या संदर्भात कोणताही निधर्मीवादी नेता कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्‍या !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांकडून मिळणारा निर्वाह भत्ता हा देशद्रोह, तर तोच भत्ता घेणार्‍या म. गांधी यांनाही देशद्रोही ठरवणार का ?

‘गांडुळाने गरुड भरारी घेण्याचे स्वप्न पहावे किंवा स्वतःची गरुडाशी तुलना करण्याचे दु:साहस करावे’, तसा हा प्रकार आहे. तर्कहीन, मूर्खासारखी बडबड करणारे राहुल गांधी यांना ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि संन्यस्त वृत्तीच्या सावरकर यांच्या चरणरजाशीसुद्धा बरोबरी करता येणार नाही.

छगन भुजबळ यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – भाजपची मागणी

क्षमा न मागितल्यास त्यांना भाजपच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. भाजपच्या वतीने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते.

हिंदुद्वेषी विधान केल्यावरून द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या विरोधात बंदचे आवाहन

ए. राजा सत्ताधारी पक्षाने खासदार असल्याने आणि त्यांनी हिंदुद्वेषी विधान केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही; मात्र अन्य धर्मियांच्या विरोधात त्यांनी विधान केले असते, तर कारवाई झाली असती, हेच स्पष्ट होते !

भारतद्वेष्ट्यांची हुकूमशाही !

सर्व नागरिकांनी वैध मार्गाने लढा देण्याचा निश्चय केल्यासच या भयावह संकटाचा सामना करता येईल आणि या भारतात धमकी, चिथावणी, हिंसक आवाहने यांचा आवाज कायमचा नष्ट होऊन केवळ अन् केवळ भारतभूचेच गौरवगान केले जाईल. तो दिवस आता दूर नाही, हे भारतद्वेष्ट्यांनी लक्षात ठेवावे !

आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्याकडून भगवान श्रीकृष्णाचा ‘राक्षस’ म्हणून उल्लेख !

ज्यांना ‘भगवान कोण आणि राक्षस कोण ?’, हे ठाऊक नाही, ते समाजाला काय दिशादर्शन करणार ? अशा आसुरी मानसिकतेच्या राजकारण्यांना आजन्म कारागृहातच डांबले पाहिजे !

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे हिंदुत्वाविषयीचे वादग्रस्त वक्तव्य ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’चा भाग आहे ?

‘हिंदु’ आणि ‘हिंदुत्व’ अशी स्वतंत्र अन् अस्तित्वात नसलेली संज्ञा जाहीरपणे मांडून काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी समस्त धर्मअभ्यासकांना धक्का(?)च दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे हिंदुप्रेमींची मने दुखावलीच, तसेच हिंदु धर्मावर आघात करण्यात समाधान मानणारे काँग्रेस नेते आणि तिचे नेतृत्व अजूनही खरे हिंदुत्व जाणून घ्यायला सिद्ध नाहीत, ही लोकांची भावना पुन्हा दृढ झाली.