(म्हणे) ‘केंद्र सरकारची मंत्रालये रा.स्व.संघाकडून चालवली जातात !’ – राहुल गांधी
जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.
जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.
मशिदीच्या भोंग्यांवर वापर कसा केला जातो आणि भविष्यात हिंदूंच्या विरोधात काय घडणार आहे ?, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे देशातील सर्वच मशिदींवरील भोंगे काढणे किती आवश्यक आहे ?, हे पोलीस आणि प्रशासन यांनी जाणावे !
चिखली चर्चचे पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो वास्को येथे स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलतांना हे आवाहन केले.
नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या कारवाईवरून वक्तव्य !
‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘दुसरे बाजीराव पेशवे यांनी स्वराज्य इंग्रजांच्या हवाली केले. सगळ्या पेशव्यांमध्ये फक्त दुसरे बाजीरावच चांगले पेशवे होते.
मंदिर हे सात्त्विक स्थळ आहे आणि मासिक पाळी ही रज-तम प्रधान ! तिथे जातांना मंदिरातील नियम पाळणे, हे तितकेच महत्त्वाचे असते.
आपला समाज आणि सरकार यांच्याकडून या गोष्टींना विरोध व्हायला हवा. आता हिंदूंनीच यावर विचार आणि कृती करण्याची आवश्यकता नक्कीच निर्माण झाली आहे. नाही तर हिंदु धर्माविषयी आणि संस्कृतीविषयी आपल्याच धर्मातील लोकांचे गैरसमज कधी दूर होणार नाहीत !
महंमद अयाज आणि अकबर सय्यद यांनी ‘एम्.आय.एम्.’चेे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी वर्ष २०१२ मध्ये, ‘पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग पाहू कोण अधिक शक्तीशाली आहे ते’, या टिप्पणीचा पुनरुच्चार केला.
पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात कलम २९५(अ) आणि ५०४ कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला आहे. यानंतर पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या हिंदुद्वेषी साहित्यिकांना राष्ट्रप्रेमी साहित्यिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रोखायला हवे !