भारतीय कुटुंबव्‍यवस्‍थेचे महत्त्व !

‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्‍कृतीचे अनोखे वैशिष्‍ट्य आहे. भारतीय संस्‍कृतीतील एकही गोष्‍ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्‍यवस्‍था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत.

कीर्तन आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !

आता काही नवीन युवा कीर्तनकार आहेत ज्यांनी कीर्तनाचे बाजारीकरण करून त्यातील चैतन्य अल्प केले आहे. सध्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कीर्तनकारांमध्ये स्पर्धा पहायला मिळते, हे पुढील पिढीसाठी आदर्श व्रत नाही. त्यामुळे कीर्तन हे आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !

सुसंगती सदा घडो !

सध्याची स्थिती पहाता तरुण पिढी समोर अभिनेते हे आदर्श आहेत. त्यामुळे तरुण पिढीनेही विचार करायला हवा की, अभिनेते त्यांचे जे रूप समाजासमोर दाखवतात, ते खरे कि प्रसिद्धीसाठी आहे ?

भटक्या कुत्र्यांची दहशत !

भारतातील जनतेची मानसिकता आणि जनतेसाठी योग्य काय आहे ? यावर अभ्यास करून तशी कृती केली, तरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटेल; परंतु हे करतांना राजकीय इच्छाशक्तीही आवश्यक आहे, तरच या सर्व गोष्टी साध्य होतील !

श्‍लोक आणि स्तोत्रे यांचे महत्त्व जाणा !

केवळ तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगती होत नाही. त्याला धर्मबळाचीही आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी प्रथम धर्मात सांगितलेले श्‍लोक, प्रार्थना, स्तोत्रे अर्थासहित शिकून घेऊन मुलांनाही शिकवावीत.

आदर्श महिला पोलीस !

कोणताही भेदभाव न करता नि:पक्षपणे स्वतःचे कर्तव्य पार पाडणार्‍या महिला पोलिसांचा आदर्श सर्वत्रच्या पोलिसांनी घेतल्यास पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास नक्कीच साहाय्य होईल !

‘मॉल’ : लाभ कि हानी ?

मॉल’ची व्याख्या करतांना ‘अनावश्यक खर्च करण्याचे खात्रीलायक स्थान’ असा विचार येऊन जातो ! त्यामुळे पुढे येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने आपण प्रत्येक जण आपल्याला जेवढे आवश्यक आहे, तेवढीच खरेदी करण्याची सवय लावूया !

स्तुत्य निर्णयावर योग्य कार्यवाही हवी !

शासनाने चांगला निर्णय घेतला, तरी त्याची कार्यवाही करण्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि वाळूमाफियांची लुडबूड न होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नको.

सांप्रतकाळी बलोपासना आवश्यक !

समर्थांनी ११ ठिकाणी मारुति मंदिरांची स्थापना केली. भक्तीबरोबरच शक्तीचीही उपासना अर्थात् बलोपासना करण्याचे महत्त्व त्यांनी समाजमनावर बिंबवले. मन, मनगट आणि मेंदू बळकट असायला पाहिजे, हे त्यांनी स्वानुभवातून जाणले.

‘दंगलखोर’ मोकाट का ?

प्रशासनाला दंगलखोरांवर ‘योगी आदित्यनाथ’ यांच्याप्रमाणे तात्काळ कारवाई करणे अवघड नाही. प्रशासनाने दंगलखोरांवर लवकरच वचक बसवावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !