छत्रपति संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नहीं थे ! – राष्ट्रवादी कांग्रेस के नेता अजित पवार
इस्लामी राष्ट्रवादी नेताओं को पहचानो !
इस्लामी राष्ट्रवादी नेताओं को पहचानो !
काही जण छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांवर विरोधी सदस्यांनी प्रविष्ट केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत सत्ताधारी अन् विरोधक यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.
भ्रष्टाचार्यांचे उदात्तीकरण करणार्या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची कठोर टीका
आमदार छगन भुजबळ यांनी ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयीचे सूत्र लक्षवेधी सूचनेच्या वेळी सभागृहात उपस्थित केले होते.
जे जे चुकीचे आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे. योगायोगाने ‘निर्लज्ज’ आणि ‘बेशरम’ या शब्दांचा अर्थ समान आहे; पण व्यक्तीपरत्वे कारवाईत मोठा विरोधाभास आहे !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर येथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.
धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्या आरोपीला राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पाठीशी घातल्याचा आरोप ! यानंतर प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी दराडे यांच्या तडकाफडकी स्थानांतराचे आदेश दिले.
विधानसभेच्या अध्यक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित रहाता येणार नाही.
आदिवासी-कातकरी समाजातील वेठबिगारीचा प्रश्न आणि त्यात मुलीचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. याविषयी गुन्हे नोंद करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.