कैमूर (बिहार) येथील मुंडेश्वरी देवीच्या मंदिरात दिला जातो रक्तहीन बळी !
मुंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी बोकडाचा रक्तहिनबळी दिला जातो. म्हणजे बोकडाला ठार न मारता बळीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
मुंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी बोकडाचा रक्तहिनबळी दिला जातो. म्हणजे बोकडाला ठार न मारता बळीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
मजार निर्माण करेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांचीही चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे !
केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि इंटरपोल यांनी ८ राज्यांतील पोलिसांच्या साहाय्याने ‘ऑपरेशन गरुड’ नावाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.
जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही अनेक लोक मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात; पण भारतात मांसाहार करणारे संयम पाळतात आणि काही नियमांचे पालन करतात.
हिंदूबहुल महाराष्ट्राची राजधानी असणार्या मुंबईसाठी ही धोक्याची घंटा नव्हे का ? याचा सर्वच हिंदूंनी गांभीर्याने विचार करावा !
या हत्येतील आरोपींचा बजरंग दलाशी संबंध असल्याचे पोलिसांनी नाकारले आहे.
नोटांवर ‘चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी’ असा उल्लेख
याप्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर देहलीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘मी या धमक्यांना घाबरणार नाही किंवा झुकणार नाही’, असे इलियासी यांनी स्पष्ट केले आहे.
संस्कृत भाषेच्या प्रसार आणि प्रचार यांसाठी ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’ने (‘आय.सी.सी.आर्.’ने) ‘गूगल’ या ‘सर्च इंजिन’ असणार्या संकेतस्थळाच्या आस्थापनाशी ‘सामंजस्य करार’ केला आहे.
मथुरा येथील मीना मशिदी तिच्या मूळ जागेवरून हटवण्यात यावी, यासाठी येथील दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, ही मशीद केशव देव मंदिराच्या जागेवर बांधण्यात आली आहे.