कर्णावती येथून ३ बांगलादेशी तरुणांना अटक

जगन्नाथ रथ यात्रेत घातपात करण्याचा कट होता का ? याची चौकशी करणार !

अमृतसरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी निहंग शिखांकडून चर्चवर आक्रमण !

असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरबंदी कायदा आणून त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !

काँग्रेसकडून गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून कर्नाटक विधानभवनाचे शुद्धीकरण !

इतर वेळी गंगाजल आणि गोमूत्र यांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या काँग्रेसला आता या गोष्टी पवित्र कशा काय वाटू लागल्या ? गोहत्या बंदीचे समर्थन न करणार्‍या पुरो(अधो)गामी काँग्रेसला गोमूत्राचे महत्त्व कसे काय समजू लागले ?

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याकडून ‘द केरल स्टोरी’चे कौतुक !

सुदीप्तो सेन याचं दिग्दर्शित केलेला ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला अभूतपूर्व यश लाभ असून या चित्रपटाने १७ दिवसांत १९८ कोटी रुपये कमावले होते.

हिंदूंना ‘सनातन म्हणजे काय ?’ हे जोपर्यंत मंदिरांतून शिकवले जाणार नाही, तोपर्यंत धर्मांतर होत राहील !

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे आवाहन !

सिद्धरामय्या यांच्या विरोधात लिखाण करणारा सरकारी शाळेतील शिक्षक निलंबित !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून राजकारण्यांच्या विरोधात कुणीही काहीही बोललेले चालत नाही; पण हिंदूंच्या देवतांच्या विरोधात बोलून देवतांचा अवमान केलेला मात्र चालतो ! हे चित्र पालटायला हवे !

प्रत्येक सनातनी व्यक्तीला हिंदु राष्ट्र हवे आहे ! – प्रसिद्ध कथाकार जया किशोरी

धर्मात राजकारण करता कामा नये. श्रीकृष्णासारखे असे राजकारण केले, तर ते वाईट नाही. दुर्योधनानेही राजकारण केले होते; परंतु ते योग्य नव्हते. त्यामुळे कुणासारखे राजकारण करायचे आहे ?, हे तुम्हाला ठरवायचे आहे.

२ सहस्र रुपयांच्या नोटा ओळखपत्राविना पालटण्याच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

श्री. उपाध्याय यांच्या याचिकेमध्ये रिझर्व्ह बँकेचा निर्णय मनमानी, तर्कहीन आणि राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन आहे, असे म्हटले आहे.

मथुरेतील ठाकूर राधा दामोदर मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यास बंदी !

असा फलक लावावा लागणे हे हिंदूंना लज्जास्पद ! अन्य पथियांच्या श्रद्धास्थानांच्या बाहेर कधी असा फलक लावावा लागतो का ? यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते !