उत्तरप्रदेशात नवरात्री कलश यात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण !

भारतात हिंदूंचे सण आणि त्यांच्या शोभायात्रा यांना धर्मांधांकडून वारंवार लक्ष्य केले जाते. त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?

पाकमध्ये मला जे सहन करावे लागले, ते मलाच ठाऊक ! – लक्ष्मण शिवरामकृष्णन्, माजी क्रिकेटपटू

ढोंगी निधर्मी पत्रकारांनी नेहमीच पाकची तळी उचलली आहे. त्यांमुळे त्यांची शेपूट नेहमी वाकडीच रहाणार, यात शंका नाही !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मशिदीजवळ तलवार आदी शस्त्रांद्वारे आक्रमण : २५ जण घायाळ

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

मैसुरू (कर्नाटक) येथे पोलिसांच्या बंदोबस्तात साजरा करण्यात आला ‘महिषा दसरा’ !

हिंदु धर्माच्या विरोधात जाणीवपूर्वक द्वेष पसरवणार्‍यांना महिषासुरच प्रिय असणार, यात काय शंका ? असे लोक समाजात नैतिकता, प्रेम आणि सद्भाव कधीतरी निर्माण करतील का ?

(म्हणे) ‘हिंदु धर्मात शूद्र म्हणजे वेश्येचा मुलगा !’ – प्राध्यापक के.एस्. भगवान 

अशा प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले असेल, याची कल्पनाच करता येत नाही ! शिक्षक नीतीमत्तेचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतो; मात्र येथे असे प्राध्यापक समाजात द्वेष पसरवत आहेत !

गोवा : अमली पदार्थ प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकाला सशर्त जामीन संमत

अमली पदार्थांची प्रकरणे वाढत असतांना असा हलगर्जीपणा अपेक्षित नाही. अशाने अमली पदार्थ व्यावसायिकांना दिलासाच मिळणार ! रासायनिक अहवालाला होणार्‍या विलंबाची समस्या तात्काळ सोडवणे आवश्यक आहे !

गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील मद्यतस्करीचे मूळ काणकोण येथे !

काणकोण (गोवा) येथील लिगोरियो डिसोझा हा आंतरराज्य मद्यतस्करीमध्ये विदेशी मद्य पुरवणारा एकमेव पुरवठादार आहे. गुजरात न्यायालयाने लिगोरियो डिसोझा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

सनातन धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र हा धर्मयुद्धाचा प्रारंभ ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माला नष्ट करण्याचे षड्यंत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देऊन भारतात इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याच्या हालचाली तीव्र होत आहेत.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यावर फटाके फोडल्याने हिंसक विरोध !

ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !

भ्रमणभाष वापरण्यावरून रोखल्याने तरुणाने केली त्याच्या आईची हत्या !

यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !