महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना अपकीर्त करण्यासाठी अदानी यांना लक्ष्य केले !
अशा खासदारांची खासदारकी रहित केली पाहिजे !
अशा खासदारांची खासदारकी रहित केली पाहिजे !
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत
नावात ‘नमो’ असल्याने काँग्रेसकडून टीका !
भारतीय न्यायव्यवस्था कूर्मगतीने चालते, हे काही नवीन राहिलेले नाही आणि या व्यवस्थेलाही हे ठाऊक आहे. प्रश्न असा आहे की, ही स्थिती पालटण्याची इच्छाशक्ती कोण दाखवणार आणि कधी ?
मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘मी सर्व धर्मांशी समान वागेन’, अशी प्रतिज्ञा घेतलेली असते; मग ते ‘सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया कसे म्हणू शकतात ?’
राखीव पोलीस दलाचा प्रतिनिधी म्हणाला, ‘‘रेल्वे रुळाच्या बाजूने ४०० ते ५०० उंदीर आहेत आणि त्यातील ४ ते ५ रेल्वेमध्ये घुसल्यास काय झाले ?’’ संबंधितांवर रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करील का ?
क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना मुख्यमंत्र्यांचा संदेश ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले, ‘‘माझा युवकांना संदेश आहे की, त्यांनी भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात खेळावे.’’
भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स’च्या ४१ व्या बटालियनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफिसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ या दिवशी ज्या ठिकाणी पुतळ्याची स्थापना होणार आहे
मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आम्ही हिंदू ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’ याचा) विचार करतो. हा सिद्धांत आम्हीच जगाला दिला.
मोहनदास गांधी यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास केला, तर त्यांनी ब्रिटीश आणि मुसलमान यांना वेळोवेळी साहाय्य केल्याचे अन् हिंदूंचा आत्मघात केल्याचेच दिसून येईल !