महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना अपकीर्त करण्यासाठी अदानी यांना लक्ष्य केले !

अशा खासदारांची खासदारकी रहित केली पाहिजे !

The Wire : ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाची जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे परत करण्याचा आदेश !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत

Namo Bharat : देशातील पहिली जलदगती रेल्वे ‘नमो भारत’चे पंतप्रधानांकडून उद्घाटन !

नावात ‘नमो’ असल्याने काँग्रेसकडून टीका !

देशात महिलांनी प्रविष्ट केलेले ३६ लाख खटले प्रलंबित !

भारतीय न्यायव्यवस्था कूर्मगतीने चालते, हे काही नवीन राहिलेले नाही आणि या व्यवस्थेलाही हे ठाऊक आहे. प्रश्‍न असा आहे की, ही स्थिती पालटण्याची इच्छाशक्ती कोण दाखवणार आणि कधी ?

नक्षलवादी, हिंदु धर्मद्वेष्टे यांना कायदेशीर मार्गाने विरोध केल्याविना ‘सनातन धर्मरक्षक’ शांत बसणार नाहीत ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘मी सर्व धर्मांशी समान वागेन’, अशी प्रतिज्ञा घेतलेली असते; मग ते ‘सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया कसे म्हणू शकतात ?’

गोवा : मडगाव ‘एक्सप्रेस’च्या स्वयंपाकघरात उंदरांचा सुळसुळाट !

राखीव पोलीस दलाचा प्रतिनिधी म्हणाला, ‘‘रेल्वे रुळाच्या बाजूने ४०० ते ५०० उंदीर आहेत आणि त्यातील ४ ते ५ रेल्वेमध्ये घुसल्यास काय झाले ?’’ संबंधितांवर रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करील का ?

गोव्यात ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते औपचारिकरित्या प्रारंभ 

क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना मुख्यमंत्र्यांचा संदेश ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले, ‘‘माझा युवकांना संदेश आहे की, त्यांनी भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात खेळावे.’’

भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा !

भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स’च्या ४१ व्या बटालियनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफिसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ या दिवशी ज्या ठिकाणी पुतळ्याची स्थापना होणार आहे

आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, हा देश हिंदूंचा आहे आणि राहील ! – Himanta Biswa Sarma

मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आम्ही हिंदू ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’ याचा) विचार करतो. हा सिद्धांत आम्हीच जगाला दिला.

Mahatma Gandhi : म. गांधी यांनी पहिल्या महायुद्धात भारतियांना ब्रिटनच्या बाजूने लढण्यास सांगितले होते ! 

मोहनदास गांधी यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास केला, तर त्यांनी ब्रिटीश आणि मुसलमान यांना वेळोवेळी साहाय्य केल्याचे अन् हिंदूंचा आत्मघात केल्याचेच दिसून येईल !