(म्हणे) ‘गोरक्षकांकडून मुसलमानांना मारहाण होते ! – भाकप
अनेक राज्यांत गोहत्या बंदी असतांनाही गोतस्करी करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कधी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या !
अनेक राज्यांत गोहत्या बंदी असतांनाही गोतस्करी करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कधी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या !
‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कोणती हानी होते ?’, हे कुणी सांगेल का ? श्रीरामाच्या जीवनाचा आदर्श देशातील प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे असतांना त्याच्या नावालाही विरोध होणे, हे लज्जास्पद !
‘हिंदुद्वेष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांवरील दडपशाही म्हणजे धर्मनिरपेक्षता’ अशी व्याख्या देशात तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी केली आहे. यावरच न्यायालयाने कोरडे ओढणे म्हणजे सोनाराने कान टोचणे होय !
सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रे सुसज्ज
मुंबईतील ‘माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड’ने बांधली !
भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे.
भारतात पाकिस्तान्यांवर बंदी घालण्याच्या मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली !
मणीपूरमध्ये ख्रिस्ती आणि हिंदु समाजामध्ये हिंसाचार चालू असतांना जिहादी मुसलमान याचा अपलाभ घेत आहेत का ? याचा शोध घेतला पाहिजे !
‘गूगल’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाचे उपाध्यक्ष रिक ओस्टरलोह यांनी घोषणा केली आहे की, त्यांच्या आस्थपनाचा ‘पिक्सेल ८’ या स्मार्टफोनचे उत्पादन भारतात करण्यात येईल.