यमुना नदीची स्वच्छता समाधानकारक नाही ! – राष्ट्रीय हरित लवाद
सरकारी यंत्रणांना शाब्दिकरित्या फटकारून काहीच उपयोग नाही; कारण त्यांची कातडी गेंड्याची झाली आहे ! त्यामुळे अशांना कठोर शिक्षा करणेच आवश्यक आहे !
सरकारी यंत्रणांना शाब्दिकरित्या फटकारून काहीच उपयोग नाही; कारण त्यांची कातडी गेंड्याची झाली आहे ! त्यामुळे अशांना कठोर शिक्षा करणेच आवश्यक आहे !
देशातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना कधी हाकलणार ? पाकिस्तान ११ लाख अफगाण्यांना हाकलत असतांना भारत कठोर कधी होणार ?
रेशीमबाग येथे २० ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी समारोहात त्या बोलत होत्या.
गोव्यात चालू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आसामच्या महिला बॅडमिंटन संघाने पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला आहे. सांघिक गटातील अंतिम लढतीत त्यांनी महाराष्ट्राला ३ विरुद्ध ० फरकाने हरवून विजेतेपद प्राप्त केले.
पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्याकडून अमरावती येथे नुकतेच प्रांतीय महिला महासंमेलन घेण्यात आले. त्यामध्ये पू. आचार्या डॉ. साध्वी देवप्रियाजी यांनी महिलांनी आयुष्यात विविध भूमिका पार पाडत असतांना आदर्श कसे रहावे ? याविषयी इतिहासातील उदाहरणे देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले
भारताच्या वास्तविक इतिहासाचे पुनर्लेखन अत्यावश्यक आहे. निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उचललेले हे पाऊल अभिनंदनीयच आहे !
तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजामध्ये धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.
आमच्या सरकारने गुन्हेगारांप्रती शून्य संवेदनशीलतेचे धोरण राबवत मार्च २०१७ ते सप्टेंबर २०२३ या ६ वर्षांच्या कालावधीत १९० गुन्हेगारांना चकमकीत ठार केले आहे.
जर या निर्देशांकावर विश्वास ठेवायचा झाला, तर गेल्या ७६ वर्षांत भारताची उपासमारीच्या संदर्भातील ही दुर्दशा देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य करणार्या काँग्रेसमुळेच झाली आहे.