श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात प्राणत्याग करणार्‍यांचा सन्मान करण्याची मागणी !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडे प्रस्ताव !

‘चंद्रयान-३’च्या ‘लँडर विक्रम’ने अल्प केला वेग !

भारताच्या ‘चंद्रयान -३’च्या मोहिमेच्या अंतर्गत १८ ऑगस्टला आणखी एक टप्पा पूर्ण करण्यात आला. मुख्य यानापासून वेगळ्या झालेल्या लँडर विक्रमने त्याचा वेग अल्प (डिबूस्ट करणे) केला आहे.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील मदरशात राष्ट्रध्वजावर ठेवण्यात आला अल्पाहार !

मदरशाच्या प्रमुखासह ४ जणांवर गुन्हा नोंद !

अररिया (बिहार) येथे पत्रकाराची घरात घुसून हत्या !

जनता दल (संयुक्त) आणि राजद सत्तेत असलेल्या बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते ! जेथे पत्रकार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे असतील ?

एटा (उत्तरप्रदेश) येथे महाविद्यालयात कपाळावर टिळा लावण्यास प्राचार्यांनी विरोध केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

प्राचार्यांनी आरोप फेटाळला !

गोवा : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा यांच्या विरोधात गुन्हा नोंद

पोलिसांनी नाझारियो डिसोझा याला अन्वेषणासाठी बोलावले आहे. सामाजिक माध्यमातून गोव्यातील आर्चबिशप यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा याच्या विरोधात यापूर्वी एकदा गुन्हा नोंदवला गेला आहे.

सनातनला दोषी ठरवणार्‍या अंनिसच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! – सनातन संस्था

दाभोलकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्था ही कायद्याच्या कक्षेत राहून या अपकीर्तीचा नक्कीच समाचार घेणार आहे आणि अविवेकी, तसेच खोटी वक्तव्ये करणार्‍यांवर न्यायालयीन मार्गाने कारवाई करणार आहे.

हिंदू जागृत झाले, तर विश्‍वातील कुठलीही शक्‍ती हिंदूंच्‍या परंपरांशी खेळू शकणार नाही ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, स्‍वस्‍तिक पीठाधीश्‍वर, मध्‍यप्रदेश

उज्‍जैन (मध्‍यप्रदेश) येथे भगवान श्री महाकाल यांच्‍या शोभायात्रेमध्‍ये असणार्‍या हत्तीवर ‘पीपल्‍स फॉर एनिमल्‍स’ (पी.एफ्.ए.)चे सचिव प्रियांशु जैन यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच्‍या वेळी लाखो बकर्‍यांची हत्‍या केली जाते.

कलियुगात ‘नामस्‍मरण’ ही सर्वश्रेष्‍ठ साधना ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्‍यात्‍माचे आचरण केल्‍यानेच प्राप्‍त होतो. जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांचे मूळ कारण हे आध्‍यात्मिक असते.

बिहारमध्ये महंमद कलीमुद्दीन याला त्याच्या मुलाने जाळून ठार मारले !

या मुसलमानाना ‘बुरसटलेले’ ‘विज्ञानद्रोही’ म्हणत त्यांच्या विरोधात बुद्धीप्रामाण्यवादी किंवा अंनिसवाले आवाज उठवणार का ?