अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त अल्पसंख्यांकांसाठी आहे का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट फक्त केरळपुरता मर्यादित नसून देश-विदेशात ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र चालू आहे. या चित्रपटातून ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेचे वास्तव समोर आले आहे.

वीर सावरकर उवाच

यवनविजेत्या सम्राट चंद्रगुप्ताच्या राजमुद्रेने अंकित झालेले पान भारतीय इतिहासातील पहिले सोनेरी पान ठरते, त्याचप्रमाणे यवनांतक सम्राट पुष्यमित्राच्या राजमुद्रेने अंकित झालेले आपल्या भारतीय इतिहासातील जे पान तेच सोनेरी पान दुसरे!

गोरक्षकांना जी माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? कि मिळाली, तरी ते पैसे खाऊन गप्प बसतात ?

‘नवसारी (गुजरात) येथील दाभेल गावामध्ये गोमांसाने भरलेले सामोसे घेऊन जाणाऱ्या एका लॉरीला पोलिसांनी कह्यात घेऊन या प्रकरणी अहमद महंमद सुज याला अटक केली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.’ (११.६.२०२३)

कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ हे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’असे करण्याची मागणी का करावी लागते ?

‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्या पराक्रमामुळेच महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे अस्तित्व टिकून आहे. केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवरायांना एक आदर्श शासनकर्ता मानले जाते.

वीर सावरकर उवाच

क्षात्रतेज, शस्त्रशक्ती ही समाजाच्या केवळ राजकीय अंगाचाच नव्हे, तर सार्‍या समाज जीवनाचा प्राण होय. क्षात्रधर्म दुबळा झाला, तर सारे धर्म, सारी शास्त्रे, सार्‍या कला, राष्ट्राचे जीवनचे जीवन बुडालेच म्हणून समजा.

संस्कार म्हणजे काय ?

मुलांनो, आदर्श होण्यासाठी या कृतीही करा !

मुलांनो, मातृभाषेचा अभिमान कसा वाढवाल ?

‘आई’ किंवा ‘बाबा’ या शब्दांतील प्रेम त्या इंग्रजी शब्दांतून व्यक्त होत नाही. स्वभाषाभिमान वाढवण्यासाठी तुम्हीही ‘आई’ आणि ‘बाबा’ अशीच हाक मारा, तसेच पुढील कृतीही करण्याचा प्रयत्न करा !

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी वारी आणि वारकरी यांचा सांगितलेला महिमा !

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥
पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ॥

वीर सावरकर उवाच

मिहिरगुल स्वधर्मीय असला, तरी राजकीयदृष्ट्या परकीय होता; म्हणून त्याला भारताचा शत्रू मानले आणि भारताचा जो प्रदेश त्याच्या हातात सापडला होता, त्या प्रदेशाला राजकीयदृष्ट्या मुक्त करण्यासाठी त्याच्याशी वैर मांडले.

खरी आणि न्‍याय्‍य राष्‍ट्रीयता !

हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकाऱ्यांचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे, ही जर जातीनिष्ठता असेल, तर आम्ही हिंदू पहिल्या पदवीचे जातीनिष्ठ असून तसे ‘एकनिष्ठ हिंदू जातीय’ म्हणून भांडवल घेण्यात आम्ही भूषणच मानू; कारण आमच्या मते अशी जातीनिष्ठता म्हणजेच खरी आणि न्याय्य अशी राष्ट्रीयता होय !