धुळे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त १ सहस्र १०० मीटर राष्ट्रध्वजाच्या मिवणुकीचे आयोजन !

मिरवणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर माती आणि हिंदु संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळशीची मिरवणूक काढण्यात आली होती.

(म्हणे) ‘जर पंतप्रधान हिंदु राष्ट्राची गोष्ट करत असतील, तर त्यांनी त्यागपत्र द्यावे !’ – दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते

कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणारे आणि याकूब मेमनसारख्या आतंकवाद्यासाठी अश्रू ढाळणारे दिग्विजय सिंह यांच्याकडून असे वक्तव्य केले जाणे, यात काय आश्‍चर्य ?

भारतियांनी केलेल्या तपश्‍चर्येतून १ सहस्र वर्षांचा स्वर्णिम इतिहास अस्तित्वात येणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भारतियांना संबोधित केले

सुराज्याच्या दिशेने…!

हिंदुद्वेष्ट्या नेहरू सरकारने या मातीशी एकरूप झालेली कुठलीच गोष्ट न स्वीकारता सर्व परकीय गोष्टींचा अंगीकार शासन आणि प्रशासन यांना करायला लावला. त्यामुळे भारताच्या सर्वाेत्तम कालगणनेतील ‘तिथी’ संस्कृतीचाही विसर पडला. सरकार सुराज्यासाठी प्रयत्न करत आहेच, ते अधिक वृद्धींगत होवोत, अशीच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !

भारताचे गौरवगान आणि भविष्‍यातील आव्‍हाने !

१५ ऑगस्‍ट १९४७ या दिवशी भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर देश काही क्षेत्रांमध्‍ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्‍ये विकास होण्‍यासाठी आपल्‍याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.

फाळणीच्‍या वेळी बळी गेलेल्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्‍स’वरून पोस्‍ट (ट्‍वीट) केले की, हा दिवस त्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करण्‍यासाठी आहे, ज्‍यांचे जीवन देशाच्‍या फाळणीच्‍या वेळी बळी गेले. हा दिवस त्‍या लोकांचे कष्‍ट आणि संघर्ष यांचेही स्‍मरण करवतो, ज्‍यांना विस्‍थापनाचा दंश झेलण्‍यास बाध्‍य व्‍हावे लागले होते. अशा सर्व लोकांना माझे शत शत नमन !

(म्हणे) ‘पंतप्रधानांनी १५ ऑगस्टच्या भाषणात नूंह येथील लक्ष्यित कारवाईचा निषेध केला पाहिजे !’ – एम्.आय.एम्. चे खासदार असदुद्दीन ओवैसी

नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या  कारवाईवरून वक्तव्य !

अविश्‍वास प्रस्तावावर मतदान झाले असते, तर अहंकारी युतीचे पीतळ उघडे पडले असते ! – पंतप्रधान नरेंद मोदी

विरोधकांनी अविश्‍वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वीच सभागृहातून पळ काढला. अविश्‍वास प्रस्तावावर मतदान झाले असते, तर अहंकारी युतीचे पीतळ उघडे पडले असते.

(म्हणे) ‘मणीपूर जळत असतांना पंतप्रधानांनी विनोद करत केलेले भाषण अयोग्य !’ – राहुल गांधी

अविश्‍वास प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधानांचे मणीपूरवरील वक्तव्य न ऐकताच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकत संसद सोडून जाणे योग्य होते का ?

पंतप्रधानांना जिवे मारण्‍याच्‍या धमकीचा ईमेल करणार्‍यावर गुन्‍हा नोंद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्‍याची धमकी देऊन देशभरात बाँबस्‍फोट करण्‍याची धमकी देणार्‍या एम्.एम्. मोखीम नावाच्‍या व्‍यक्‍तीवर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.