अयोध्येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी चालू आहेत ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्प !

अयोध्येला केवळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित न करता ते हिंदु धर्माचे शिक्षण मिळणारे जागतिक स्तरावरील केंद्र व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !

‘अमृत कलश’ यात्रेतून घराघरांत राष्‍ट्रभक्‍तीची भावना जागृत होईल ! एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

२२ ते २७ ऑक्‍टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्‍यात येतील. २७ ऑक्‍टोबरला मुंबईतून विशेष रेल्‍वेने हे कलश देहलीकडे रवाना करण्‍यात येतील. त्‍या वेळीही मोठा सांस्‍कृतिक आणि देशभक्‍तीपर कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल.

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा विषय न सांगितल्यावरून सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

‘इंडिया’ आघाडीमधील पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात; मात्र ‘या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे’, त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे, तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.

पंतप्रधान मोदी यांच्या इंडोनेशिया येथील ‘आसियान-इंडिया परिषदे’च्या कार्यक्रम पत्रिकेवर ‘भारताचे पंतप्रधान’ असा उल्लेख !

काँग्रेसची टीका
(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशिया देशांची संघटना)

मतभेद नसल्याचा दावा करत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा इंडिया आघाडीचा विश्‍वास !

‘स्वीस बँकेतील पैसे घेऊन येऊ’, असे आश्‍वासन देणार्‍यांनी अद्याप काळा पैसा भारतात आणलेला नाही. आम्ही मोदी यांना हटवूच.

इस्रोच्‍या यशाचे श्रेय !

इस्रोच्‍या यशाचे श्रेय लाटू पहाणारी; मात्र स्‍वतःच्‍या सत्ताकाळात शास्‍त्रज्ञाला कारागृहात डांबून देशाची हानी करणारी काँग्रेस !

पूर्वीच्या सरकारांचा ‘इस्रो’वर विश्‍वास नव्हता ! – माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन्

पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रोवर) विश्‍वास नव्हता, असा दावा ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केला आहे. नंबी नारायणन् यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

काँग्रेसच्‍या इंदिरा गांधी यांनी मिझोरामवर बाँबद्वारे आक्रमण का केले ?

यापूर्वीच्‍या काँग्रेस राजवटीत ज्‍या काळ्‍या कारवाया लपवण्‍यात आल्‍या, त्‍या बाहेर काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक !

इजिप्तमध्ये होत असलेल्या ‘ब्राइट स्टार’ संयुक्त युद्धाभ्यासात भारताचा सहभाग !

भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध पुष्कळ भक्कम झाले आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल् सिसी यांनी भारताला भेट दिली होती, तर जून मासात पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौर्‍यावर होते.