मतभेद नसल्याचा दावा करत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा इंडिया आघाडीचा विश्‍वास !

‘स्वीस बँकेतील पैसे घेऊन येऊ’, असे आश्‍वासन देणार्‍यांनी अद्याप काळा पैसा भारतात आणलेला नाही. आम्ही मोदी यांना हटवूच.

इस्रोच्‍या यशाचे श्रेय !

इस्रोच्‍या यशाचे श्रेय लाटू पहाणारी; मात्र स्‍वतःच्‍या सत्ताकाळात शास्‍त्रज्ञाला कारागृहात डांबून देशाची हानी करणारी काँग्रेस !

पूर्वीच्या सरकारांचा ‘इस्रो’वर विश्‍वास नव्हता ! – माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन्

पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रोवर) विश्‍वास नव्हता, असा दावा ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केला आहे. नंबी नारायणन् यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

काँग्रेसच्‍या इंदिरा गांधी यांनी मिझोरामवर बाँबद्वारे आक्रमण का केले ?

यापूर्वीच्‍या काँग्रेस राजवटीत ज्‍या काळ्‍या कारवाया लपवण्‍यात आल्‍या, त्‍या बाहेर काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक !

इजिप्तमध्ये होत असलेल्या ‘ब्राइट स्टार’ संयुक्त युद्धाभ्यासात भारताचा सहभाग !

भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध पुष्कळ भक्कम झाले आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल् सिसी यांनी भारताला भेट दिली होती, तर जून मासात पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौर्‍यावर होते.

चंद्रावर ‘चंद्रयान-३’ उतरल्याच्या जागेचे ‘शिवशक्ती’ असे नामकरण !

यावरून आता कथित धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून ‘चंद्रयान-३’ आणि ‘इस्रो’ यांचे भगवेकरण होत असल्याचा आरोप झाला, तर नवल वाटू नये !

(म्हणे) ‘मोदी चंद्राचे मालक नाहीत, जग आपल्यावर हसेल !’ – काँग्रेसचे नेते राशिद अल्वी

भारताच्या प्रतिष्ठेची एवढी काळजी असणारे अल्वी हे काँग्रेस आणि तिचे राहुल गांधी यांच्यासारखे नेते यांच्या हास्यास्पद वक्तव्यांमुळे जगात भारताचे हसे होत आहे, याविषयी कधी काही बोलत का नाहीत ?

२१ व्या शतकात हाच भारत जगाच्या मोठ्या समस्यांचे निराकरण करेल ! – पंतप्रधान

इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक करतांना पंतप्रधान मोदी यांचा कंठ दाटून आला !

२३ ऑगस्टला साजरा होणार ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी साधला इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद !

चीननेच भारताकडे केली होती द्विपक्षीय बैठकीची मागणी ! – भारत

भारताकडून नव्हे, तर चीनकडूनच द्विपक्षीय बैठकीची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी येथे पत्रकारांना दिली.