कराड (जिल्हा सातारा) येथील मुजावर कॉलनीत स्फोट !

कराड शहरातील मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत अनुमाने २५ फूट वर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडली.

कुराणच्या प्रती असलेली बॅग घेऊन दुर्गापूजा मंडपामध्ये घुसणार्‍या शाह आलमला अटक !

बांगलादेशातील असुरक्षित हिंदूंची व्यथा समाप्त होण्यासाठी भारतात प्रभावी हिंदूसंघटन आवश्यक !

बस्ती (उत्तरप्रदेश) येथील नवरात्रोत्सव मंडपात मुसलमान तरुणीने देवीच्या मूर्तीवर फेकले काळे कापड !

नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांना धर्मांध तरुणी असे दुःसाहस करते, हे हिंदूंना लज्जास्पद ! धर्महानी रोखण्यासाठी काहीही न करणार्‍या अशा मृतवत् हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले, तर आश्‍चर्य ते काय ?

म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केल्याची घटना आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो ! – संयुक्त राष्ट्रे

भारताने याविषयी कारवाई करण्याची मागणी केली का ? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी आवाज उठवला का ?

फाळणीच्या वेळी ३ कोटी असलेले मुसलमान आज ३० कोटी झाले, तरी ते अल्पसंख्य कसे ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

वर्ष १९४७ मध्ये तुम्हाला (मुसलमानांना) अल्पसंख्यांक ही श्रेणी मिळाली होती. तेव्हा तुम्ही ३ कोटी अल्पसंख्येने होता. आता ३० कोटी असूनही अल्पसंख्य आणि ५० कोटी झालात, तरीही अल्पसंख्य ?

Bhide Guruji : अयोध्या येथील ५ एकर भूमी मुसलमानांच्या मशिदीसाठी देण्याचा निर्णय दुर्दैवी !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे संबोधन ! मुसलमानांना भूमी दिल्यामुळे श्रीराममंदिराच्या थाटामाटातील उद्घाटनाला शून्य अर्थ ! सांगली येथील श्री दुर्गादौडीची उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात सांगता ! सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – अयोध्येतील, म्हणजेच श्रीरामाच्या भूमीतील ५ एकर भूमी मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना देण्याचा निर्णय हा दुर्दैवी, तसेच मन अन् बुद्धी यांना न पटणारा आहे. हा निर्णय घेतल्याने … Read more

केवळ ‘अल्लाहू अकबर’ म्हटल्याने प्रगती होणार नसल्याने शिक्षण घेणे आवश्यक ! – देहलीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग

मदरशांमध्ये शिकणारे जिहादी आतंकवादी का बनतात ? मदरशांत विद्यार्थ्यांवर त्यांचे शिक्षक लैंगिक अत्याचार का करतात ?, यांविषयीही नजीब जंग यांनी बोलायला हवे !

महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐकतांना ‘जगभरातील लोक हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याशी अंतरात्म्यातून जोडलेले आहेत’, असे वाटणे

अनादी काळापासून मनुष्य हिंदु धर्माचाच अंश असल्याने त्या धर्माच्या संस्कृतीकडे मनुष्याची आंतरिक ओढ असणे स्वाभाविकच वाटते.

मशिदीत आयोजित कार्यक्रमात जमावाने कॅनडाच्या पंतप्रधानांना वापरले अपशब्द !

खलिस्तानी आतंकवाद्यांना वेठीस आणण्याचे धैर्य नसणार्‍या ट्रुडो यांना त्यांच्या देशातील मुसलमान नागरिकही जुमानत नाहीत, यात काय आश्‍चर्य !

फ्रान्स २० सहस्र शरणार्थी धर्मांध मुसलमानांना हाकलणार !

भारताने देशातील पाकप्रेमींना हाकलण्याचा निर्णय घेतला, तर ती संख्या  कोटींमध्ये असेल, यात शंका नाही !