हिंदूंच्या संघटितपणामुळे वादग्रस्त ‘पोस्ट’ प्रकरणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे धर्मांधांवर पोलिसांची कारवाई !

२ धर्मांत तेढ निर्माण होईल, अशी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल, अशी चेतावणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील शेकडो हिंदूंनी पोलीस ठाण्यात जाऊन दिली.

Muslim Insult Saffron Flag : भगव्या ध्वजाचा अवमान करणार्‍या मुसलमानाला लोकांनी बेदम चोपले आणि धिंड काढली !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वैध मार्गाने प्रयत्न करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने लोक आता कायदा हातात घेऊ लागले असतील, तर ते सरकारांचे, पोलिसांचे अपयश आहे. याचा विचार होणे आता आवश्यक झाले आहे !

Tiger Raja Singh Announced : भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असा त्याग करणार्‍यांमुळेच देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याखेरीज रहाणार नाही !

Vadodara Procession Attacked : आज आमच्यासमोर येणार्‍या हिंदूंना ठार करणार, आम्ही हिंदूंना कापणार ! – धर्मांध मुसलमान

गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान धमकी देत आक्रमणे करत असतील, तर यावरून आता हिंदूंना केवळ संघटित होणेच नाही, तर स्वरक्षणासाठी प्रशिक्षित होण्याचीही आवश्यकता आहे, हेच दिसून येते.

(म्हणे) ‘आमची वेळ येईल, तेव्हा तुमचा शिरच्छेद करू !’ – धर्मांध मुसलमान

श्रीराममंदिर बांधल्यानंतर हिंदूंना निवांत बसून चालणार नाही, तर देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून धर्मांधांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते. हिंदू आताच जागृत होऊन संघटित झाले नाहीत, तर पुन्हा एकदा नवीन बाबर जन्माला येईल !

मौजे वडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ९ वीतील अल्पवयीन धर्मांध विद्यार्थ्याने शाळेत टिपू सुलतानचे चित्र लावले !

वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून मुसलमान मुलांसमोर इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण केले जाऊन त्यांनी केलेल्या कृत्यांना ‘क्रांतीकारी’ नि ‘आदर्श’ ठरवले जाते, हेच लक्षात येते. तसेच अशा मुलांकरवी कोण अशा कृती करवून घेतो, याचा तपासही व्हायला हवा !

नयानगरमध्ये (ठाणे) ‘जय श्रीराम’ची घोषणा नाही दिली, तर माझे नाव पालटा !

भाजपचे आमदार नीतेश राणे यांचे हिंदूंना पत्रकार परिषदेद्वारे आवाहन

पुणे येथील ‘नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये बाबरीच्या समर्थनार्थ झळकावण्यात आले फलक !

अशा प्रकारे बाबरीचे समर्थन करण्यासाठी पुणे भारतात आहे कि पाकिस्तान अथवा अन्य कोणत्या इस्लामी देशात ? संबंधितांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !

परळ आणि सांताक्रूझ (मुंबई) येथे धर्मांधांकडून हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न !

सर्वत्र हिंदुत्वाचे आणि हिंदूसंघटनाचे वातावरण निर्माण झाल्याने धर्मांधांना श्रीरामाचा जयघोष सहन होत नसल्याने ते विरोध करू लागले आहेत. हिंदूंनी त्यासाठी स्वसंरक्षणार्थ काय सिद्धता केली आहे ?

‘पूर्वजांची चूक सुधारत आहे’, असे सांगत याकूब खान आणि कुटुंबीय यांनी केली घरवापसी !

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने अलीराजपूर येथे आयोजित कार्यक्रमात याकूब खान आणि त्यांची मुले यांनी घरवापसी केली.