संपादकीय : धर्मांधांचा विध्वंसक उन्माद !
जनतेला अपेक्षित असणारा पराक्रम गाजवणार कि वारंवार धर्मांधांचे लक्ष्य होणार ?, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे !
जनतेला अपेक्षित असणारा पराक्रम गाजवणार कि वारंवार धर्मांधांचे लक्ष्य होणार ?, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे !
उजिरे (कर्नाटक) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण !
हिंदुविरोधी आणि देशविरोधी विधाने करणार्या मौलाना (इस्लामचा अभ्यासक) तौफीर रझा याला पोलिसांनी स्वतःहून अटक करून कारागृहात डांबणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या सरकारकडून हिंदूंना हीच अपेक्षा आहे !
पठाण याच्याकडून पोलिसांवर गोळीबार
हल्द्वानी (उत्तराखंड) येथे मदरशावरील कारवाईला विरोध करतांना धर्मांधांचा हिंसाचार !
बांगलादेशामध्ये अनुमाने ८ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून गेल्या काही वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या वर्तणुकीवरूनच बांगलादेश आता आणखी रोहिंग्याना प्रवेश देऊ पहात नाही, हे स्पष्ट आहे.
‘हिंदु धर्म आणि संस्कृती ही सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्मसात् कशी करून घेते, याविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींशी यापूर्वी चर्चा झाली. परोपरीचे दाखले दिले. समाज आणि संस्कृती यांचा विकास अन् भरभराट करण्याची हिंदूंची पद्धत खरोखर स्तिमित करणारी आहे.
काँग्रेसच्या राज्यात अशांवर कारवाई होणार का ? हाच मोठा प्रश्न आहे !
‘१७ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?’, असेच नागरिकांना वाटते !
हिंदूंना असहिष्णु आणि हिंसाचारी ठरवून भारतात लोकशाहीची हत्या होत असल्याची ओरड करणारे आता ‘समान वैयक्तिक अधिकार’ देणार्या कायद्याला मुसलमानांकडून विरोध होत असल्यावरून गप्प का ?