Haldwani Riots : पोलीस ठाण्यात पोलिसांना जिवंत जाळण्याचा होता प्रयत्न !
हल्द्वानी (उत्तराखंड) येथे मदरशावरील कारवाईला विरोध करतांना धर्मांधांचा हिंसाचार !
हल्द्वानी (उत्तराखंड) येथे मदरशावरील कारवाईला विरोध करतांना धर्मांधांचा हिंसाचार !
बांगलादेशामध्ये अनुमाने ८ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून गेल्या काही वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या वर्तणुकीवरूनच बांगलादेश आता आणखी रोहिंग्याना प्रवेश देऊ पहात नाही, हे स्पष्ट आहे.
‘हिंदु धर्म आणि संस्कृती ही सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्मसात् कशी करून घेते, याविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींशी यापूर्वी चर्चा झाली. परोपरीचे दाखले दिले. समाज आणि संस्कृती यांचा विकास अन् भरभराट करण्याची हिंदूंची पद्धत खरोखर स्तिमित करणारी आहे.
काँग्रेसच्या राज्यात अशांवर कारवाई होणार का ? हाच मोठा प्रश्न आहे !
‘१७ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?’, असेच नागरिकांना वाटते !
हिंदूंना असहिष्णु आणि हिंसाचारी ठरवून भारतात लोकशाहीची हत्या होत असल्याची ओरड करणारे आता ‘समान वैयक्तिक अधिकार’ देणार्या कायद्याला मुसलमानांकडून विरोध होत असल्यावरून गप्प का ?
काँग्रेसच्या राज्यांत हिंदूची स्थिती म्हणजे कुणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी झाली आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !
जंबरघट्टे गावामधील मुसलमानांच्या कब्रस्तानातील झाडाची फांदी तोडल्यामुळे रवि नावाच्या तरुणावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले.
जर अतिक्रमण झाले होते, तर आधीच त्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? अतिक्रमण होत असतांना प्रशासन झोपले होते का ? हिंदूंवर आक्रमण झाल्यानंतरच प्रशासन कारवाई करणार आहे का ?
सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या ओमानमधील दुक्म बंदरात भारताला थेट प्रवेश देण्यास ओमान सरकारने अनुमती दिली आहे. यामुळे भारताला पर्शियन गल्फमधून व्यापार करणे सुलभ जाईल, अशी अपेक्षा आहे.