राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे विधानमंडळाच्या कार्यालयाकडून परिपत्रक !
अशा हास्यास्पद गंभीर चुका करणारे प्रशासन राज्यकारभार कसा करत असेल, याची कल्पना येते !
अशा हास्यास्पद गंभीर चुका करणारे प्रशासन राज्यकारभार कसा करत असेल, याची कल्पना येते !
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘एच्.३ एन्.२’ तापाच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच्.३ एन्.२’ तापाचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो’, ‘कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारे आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी १३ मार्च या दिवशी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले.
अंधेरी येथे पोलंडहून आलेल्या एका महिलेवर बलात्कार झाला असून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ‘एशियन बिझनेस एक्झिबिशन्स अँड कॉन्फरन्स लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोपी मनीष गांधी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
बाजार समिती आणि अन्न अन् औषध प्रशासन यांच्या अधिकार्यांनी वारंवार कारवाई केल्याने याला काही प्रमाणात आळा बसला आहे. असे असले, तरी अद्यापही काही प्रमाणात फसवणुकीचे प्रकार चालूच आहेत.
जैन समाज हा दुसर्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. जैन समाजाने संकटप्रसंगी देशाला भरभरून साहाय्य केले आहे. समाजाप्रती त्यांची लोककल्याणकारी भावना सर्वांना ठाऊक आहे, असे गौरवोद्गाार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.
देशभरात महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याने महिलांची स्थिती सुधारत आहे कि बिघडली आहे ? हे लक्षात येते, असे मत ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या विश्वस्त प्रा. वृषाली मगदूम यांनी वाशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
आमदार रईस शेख यांचा उच्च न्यायालयातील याचिकेत दावा !
जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही. या योजनेसाठी सर्वांशी चर्चा करू. जुन्या निवृत्ती वेतन योजनेविषयी तरतुदी कराव्या लागतील. फक्त निवडणुकीपुरता विचार करून चालणार नाही.
पाथरी येथील नवीन आठवडा बाजारात बसण्यासाठी प्रतिमास ५ सहस्र रुपये खंडणी न दिल्यास भाजीपाला विकता येणार नाही, असे सांगून जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्यामुळे नगरपालिकेच्या कर्मचार्याविरुद्ध खंडणी वसूल केल्याविषयी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे.