उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !
या निवेदनात त्यांनी ‘नवी मुंबईतील सर्व बोर्डाच्या शाळा १५ जूननंतर चालू करण्याच्या आदेशाचे पालन न करणार्या शाळांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.
या निवेदनात त्यांनी ‘नवी मुंबईतील सर्व बोर्डाच्या शाळा १५ जूननंतर चालू करण्याच्या आदेशाचे पालन न करणार्या शाळांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.
भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो, तर नाल्यांमधील कचराही वहात समुद्राला जाऊन मिळतो. झोपडपंट्टयांमधून नाल्यांमध्ये टाकला जाणार्या, तसेच समुद्रातून येणार्या कचर्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, फुलांचे हार, कपडे, चपला, लाकडी सामान आदींचा समावेश असतो. हा कचरा अडवण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये ही यंत्रणा वापरण्यात आली; पण तरंगता कचरा वजनाने जड असल्यामुळे ही यंत्रणा बंद पडते. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला.
वाढते मृत्यू टाळण्यासाठी आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार करा !
मुंबई शहराची हवा श्वास घेण्याच्या योग्यतेची नाही, याविषयीच्या अनेक तक्रारी मुंबई महापालिकेकडे करण्यात आलेल्या आहेत.
सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांनी धार्मिक वास्तूंवरील अवैध भोंगे हटवण्याविषयी वेळोवेळी दिलेले निर्देश, तसेच काही मासांपूर्वी मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या विरोधात मनसेने उभारलेले जनआंदोलन यानंतरही मुंबईतील अवैध भोंग्यांचा प्रश्न कायम आहे.
मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता नाही, तसेच निविदा न काढताच कामे देण्यात आली आहेत. पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे वापर मुंबई महापालिकेने केला आहे, असे निरीक्षण नोंदवून कॅगच्या अहवालात मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
लांडगे यांना अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली.
२७ फेब्रुवारीला (मराठी भाषादिनाच्या दिवशी) उपक्रमाला प्रारंभ !
शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी युती करण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारी या दिवशी एका संयुक्त पत्रकार एकत्रित परिषद घेऊन ही घोषणा केली.