भ्रष्टाचाराचा आरोप करत ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा !

महागनरपालिकेच्या कारभारामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

अनुमतीविना इमारतीच्या आवारात बकर्‍यांची हत्या करणार्‍यांवर कारवाई करा !

पोलिसांची मोगलाई ! हिंदूंवर लाठी उगारणारे पोलीस अन्य धर्मियांना अशी मारहाण करण्याचे कधीतरी धाडस करतील का ? अशा पोलिसांवर सरकारने कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

कोरोनाच्‍या केंद्रांत लोकांच्‍या जिवाशी खेळण्‍यात आले ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

कोरोना केंद्रांसाठी घोटाळा प्रकरणी ‘ईडी‘ने ठिकठिकाणी धाडी घातल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलतांना म्‍हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मुंबईत १५ ठिकाणी धाडी घातल्‍या आहेत.

मुंबई येथे कोविड केंद्रातील घोटाळा प्रकरणी १६ हून अधिक ठिकाणी ‘ईडी’च्‍या धाडी !

मुंबई महापालिकेने ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये सुजित पाटकर यांच्‍या ‘लाईफलाईन हॉस्‍पिटल मॅनेजमेंट सर्व्‍हिसेस’ला ५ कोविड केंद्रांचे कंत्राट दिले होते; मात्र मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्‍या वेळी हे आस्‍थापन अस्‍तित्‍वात नव्‍हते, तसेच ती नोंदणीकृत फर्म नसल्‍याचाही आरोप आहे.

यावर्षीही ‘पीओपी’च्या श्री गणेशमूर्तींना अनुमती हवीच ! – अधिवक्ता आशिष शेलार, भाजप अध्यक्ष तथा आमदार

कोट्यवधींची उलाढाल असलेला आणि मराठी तरुणांना रोजगार देणारा श्री गणेशमूर्तींच्या कारखान्यांचा उद्योग बंद करून मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका. यावर्षीही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (‘पीओपी’च्या) श्री गणेशमूर्तींना अनुमती मिळायलाच हवी. मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी मांडली.

आधारकार्ड नसणार्‍यांना उपचार नाकारल्‍यास कारवाई !

आता बांगलादेशी घुसखोरांना विनामूल्‍य उपचारांसाठी महापालिकेने जणू परवानाच दिला आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !

या निवेदनात त्यांनी ‘नवी मुंबईतील सर्व बोर्डाच्या शाळा १५ जूननंतर चालू करण्याच्या आदेशाचे पालन न करणार्‍या शाळांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेची ‘ट्रॅश ब्रूम’ यंत्रणा ३ वर्षांच्या आत बंद !

भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो, तर नाल्यांमधील कचराही वहात समुद्राला जाऊन मिळतो. झोपडपंट्टयांमधून नाल्यांमध्ये टाकला जाणार्‍या, तसेच समुद्रातून येणार्‍या कचर्‍यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, फुलांचे हार, कपडे, चपला, लाकडी सामान आदींचा समावेश असतो. हा कचरा अडवण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये ही यंत्रणा वापरण्यात आली; पण तरंगता कचरा वजनाने जड असल्यामुळे ही यंत्रणा बंद पडते. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला. 

मुंबईत प्रतिदिन हृदयविकारामुळे २६, तर कर्करोगामुळे २५ जणांचा मृत्यू !

वाढते मृत्यू टाळण्यासाठी आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार करा !

मुंबईची हवा श्‍वास घेण्‍याच्‍या योग्‍यतेची नाही ! – प्रजा फाऊंडेशन

मुंबई शहराची हवा श्‍वास घेण्‍याच्‍या योग्‍यतेची नाही, याविषयीच्‍या अनेक तक्रारी मुंबई महापालिकेकडे करण्‍यात आलेल्‍या आहेत.