मद्यांच्या दुकानांना महापुरुष आणि गड-दुर्ग यांची नावे देऊ नयेत ! – मुंबई महानगरपालिका
राज्यशासनानेही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा !
राज्यशासनानेही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा !
नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेडून पाठवलेली नोटीस मागे घेतली आहे. प्रशासनाने नोटीस मागे घ्यावी, यासाठी राणे यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता.
यापुढे सरकारी अधिकार्यांना सामाजिक माध्यमांद्वारे कामाची माहिती देतांना ती मराठी भाषेतूनच देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे ‘व्हॉट्सॲप’, ‘ट्विटर’ आदी द्वारे कामाची माहिती देतांना अधिकार्यांना मराठीला डावलता येणार नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर कारवाई करण्याची नोटीस महापालिकेने बजावली होती. ही कारवाई रोखण्यासाठी राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईमध्ये विविध ठिकाणांतील विहिरींतून अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जात आहे. प्रकरणी विहिरींच्या मालकांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेची ७ मार्च या दिवशी मुदत संपतांना शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत विनाचर्चा ६ सहस्र कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत करण्यात आल्याने भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ केला.
प्रसाद लाड यांच्यावर वर्ष २००९ मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
आस्थापना कायद्यानुसार या आस्थापनांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
भाजपच्या किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद – महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या मैदानासाठी विकासनिधी देऊन क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारली होती. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह भाजपकडून त्याला विरोध करण्यात आला होता.