एक पक्ष, एक संघटना आणि एक नेता देशात पालट घडवून आणू शकत नाही ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक
सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा संघ विचारांचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.