पू. सौरभ जोशी यांच्याविषयी सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांना जाणवलेली सूत्रे
पू. सौरभदादांनी आधीच भ्रमणभाष करून ‘पुढे होणार्या (अघटित) प्रसंगासाठी माझी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करून घेतली’, असे माझ्या लक्षात आले.
पू. सौरभदादांनी आधीच भ्रमणभाष करून ‘पुढे होणार्या (अघटित) प्रसंगासाठी माझी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करून घेतली’, असे माझ्या लक्षात आले.
अंगणवाडी सेविकांना सरकारने भ्रमणभाष संच दिले होते; मात्र हे संच जुने झाल्याने सतत बंद पडत होते. त्यामुळे हैराण झालेल्या अंगणवाडी सेविकांनी ते भ्रमणभाष संच परत करून नवीन संच देण्याची मागणी केली होती.
टोकियो येथील ‘डेबू चैन’ नावाच्या एका उपाहारगृहामध्ये अन्नपदार्थ ग्रहण करतांना ग्राहकांना भ्रमणभाष पहाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमामुळे उपाहारगृहाच्या मालकाचे कौतुक होत आहे.
औरंगजेबाचे समर्थन करणार्यांनी ‘औरंगजेबी कृत्ये’ करू नयेत, यासाठी त्यांच्यावर आताच कठोर कारवाई करा !
धुळे शहरात भ्रमणभाषवरून शहरातील मुलींची छुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.
पहारा आणि अनेक तपासण्या असतांना कारागृहात या वस्तू कशा जातात ? कामचुकारपणा केल्याच्या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !
उज्जैन येथील बडनगरमध्ये भ्रमणभाष संच भारित करण्यासाठी लावून त्यावरून बोलत असतांना त्याचा स्फोट झाला. यात ६८ वर्षीय दयाराम बारोड या वृद्धाचा मृत्यू झाला.
भ्रमणभाषवर वेळ घालवणार्यांनी आपला वेळ राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला जातो का ? हे पहावे !
आदिवासी हे मूळ हिंदूच आहेत. इंग्रजांच्या काळात हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी ‘आदिवासी’ असा शब्दप्रयोग केला गेला आणि त्यांना हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले.
कन्नड भाषेतील ‘पंचांग’, ‘सनातन प्रभात’ यांसाठी सर्व विज्ञापने मिळवण्याची सेवा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होते हे कौतुकास्पद आहे.कर्नाटकातील साधकांकडून श्रद्धा, भाव आणि तळमळ या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.