एका वर्षात महाराष्ट्रातील १ सहस्र ७६ लाचखोर सरकारी कर्मचारी अटकेत !
भ्रष्टाचार करणार्यांची जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच याला आळा बसेल !
भ्रष्टाचार करणार्यांची जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच याला आळा बसेल !
बीड येथील पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
एकमेकांवर कुरघोडी करण्यात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेला सभागृहाचा वेळ लोकप्रतिनिधींनी वाया घालवणे, ही लोकशाहीची शोकांतिका होय !
पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे. या संदर्भात पर्यावरणमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हे आदेश दिले.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जनतेला साधे पिण्याचे पाणीही देऊ न शकणे, हेे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक व्यवहार केले आहेत. हा थेट दाऊद याच्याशी संबंध आहे. नवाब मलिक कारागृहातून मंत्रीपदाचे कामकाज पहाणार आहेत का ? त्यामुळे मलिक यांनी त्यागपत्र द्यावे.
अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असल्यानेच हिंदुद्वेषापोटी कारागृह प्रशासन त्यांची प्रतिमा हटवण्याची कृती करते !
हा जिल्हा बहुतांश मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र, नदी यांत सोडले जाते. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याला, जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे मासे बाहेरही पाठवले जात असल्याने त्याची व्याप्तीही वाढत आहे.
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, ‘कलबुर्गी जिल्हा प्रशासनाची भूमिका हिंदुविरोधी आहे.