‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या मुख्यालयाला चिनी राजदूताने दिली भेट !

वृत्तपत्राकडून चीनच्या विविध धोरणांचे नेहमीच समर्थन !

प्रसिद्धीमाध्यमांचे अल्पसंख्यांकधार्जिणे स्वरूप जाणा ! – कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘दी पायोनियर’

येथील मुख्य प्रवाहातील प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मार्क्सवादी, ख्रिस्ती आणि मुसलमान धार्जिणे लोक आहेत. त्यामुळे ते धर्मांतरासारख्या वृत्तांना प्रसिद्धी देत नाहीत. ख्रिस्ती आणि मुसलमान कट्टरतावाद्यांच्या वक्तव्यांना येथील प्रसारमाध्यमे लगेच प्रसिद्धी देतात.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी ट्विटरने उठवली !

जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला उत्तरदायी ठरवून ट्विटरकडून ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते.

संभाजीनगर येथे जमावबंदी नाही, प्रसारमाध्यमांमधील वृत्त चुकीचे ! – निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

‘शहरात आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे’, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांवर आले आहे; मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून शहरात कोणतीही जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही.

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अंतत: विकत घेतले ट्विटर !

खरेदी करार अंतिम झाल्यानंतर मस्क यांनी ‘भाषण स्वातंत्र्या’चे समर्थन करणारे ट्वीट केले. लोकांचे भाषणस्वातंत्र्य अबाधित रहावे, हा ट्विटर विकत घेण्यामागील उद्देश होता, असे त्यांनी नमूद केले.

‘न्यूज १८’चे पत्रकार अमन चोपडा यांच्यावर राजस्थानमध्ये २ गुन्हे नोंद

आणीबाणीच्या काळातही काँग्रेसने प्रसारमाध्यमांच्या विरोधात जे केले, ते आजही करत आहे. यातून काँग्रेस घटनाविरोधी आणि कायदाद्रोही आहे, हे पुन्हा स्पष्ट होते !

गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांकडून अटक

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ट्वीट केल्यावरून कारवाई  

गोवा राज्यातील मान्यवरांचे दैनिक ‘सनातन प्रभात’विषयीचे उद्बोधक विचार !

हिंदूंना संस्कारित आणि संघटित करण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – ह.भ.प. सुहासबुवा वझे

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसारित केलेल्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरला दाखवले पाकिस्तानात !

भारताचा अविभाज्य भाग असलेला पाकव्याप्त काश्मीर पाकमध्ये दाखवून भारतियांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या अशा प्रसारमाध्यमांवर सरकार काय कारवाई करणार ?

… ही लोकचळवळ व्हावी !

यातील देशविरोधी पात्राच्या तोंडी पुढील संवाद आहे, ‘देशातील शासन भले त्यांचे असले, तरी व्यवस्था ‘आमची’ आहे.’ इथेच सगळ्याचे मूळ आहे. ‘सध्याची प्रचलित आणि हिंदूंवरील अन्याय्य व्यवस्था दूर करणारी दुसरी सक्षम व्यवस्था निर्माण होणे’ हा सर्वंकष उपाय आहे’, हेच यावरून सिद्ध होते. ती व्यवस्था केवळ हिंदु राष्ट्रच देऊ शकते !