मराठी ‘एक्सप्रेशन’ला (भावनांना) इंग्रजीचा टेकू !

मराठी भाषिकाने ‘माझी भाषा टिकवण्याचे दायित्व माझेही आहे’, याचे भान ठेवायला हवे !

मराठी भाषेचा विकास हे व्यक्ती आणि समाज यांचे दायित्व ! – मकरंद मुळे

मराठी भाषेचे जतन करून ती पुढच्या पिढीत रुजवण्याचे काम प्रत्येकाने आपले घरचे कार्य मानून करण्याची आवश्यकता आहे, असे ‘पु.ल. देशपांडे कला अकादमी’चे सदस्य आणि पत्रकार मकरंद मुळे यांनी वाशी येथे केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाशी येथे विशेष कार्यक्रम

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘उत्सव मराठी भाषेचा’ उपक्रम २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येत आहे.

मराठीला ‘अभिजात’चा दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची पंतप्रधानांकडे मागणी !

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयीचे वृत्त केंद्र सरकारच्या भारतीय साहित्य अकादमीकडून संस्कृती विभागाकडे सादर होऊनही संस्कृती विभागाकडून या प्रस्तावास मंजुरी देण्यास दिरंगाई होत आहे.

राज्यशासनाकडून मराठी भाषा संवर्धन पुरस्कारांची घोषणा !

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषाविषयक विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

मागील १० वर्षे रखडलेले राज्याचे मराठी भाषा धोरण लवकरच घोषित होणार !  

९ फेब्रुवारी या दिवशी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवडाभरात राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित करण्याचे सुतोवाच केले आहे.

गोरेगाव स्थानक येथे ‘मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती’ची हस्ताक्षर मोहीम !

मराठी भाषेला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरणार्‍यांची नोंद सरकारने घेऊन मराठीचे संवर्धन करावे !

सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून होण्यासाठी नागरिकांनी आग्रही रहावे ! – अभिरूप न्यायालयात पार पडलेल्या संवादाचा सूर

मराठी भाषेचा न्यूनगंड काढून मराठी बोलली किंवा वाचली गेली पाहिजे. सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा, यासाठी मराठी भाषिक नागरिकांनी आग्रही रहावे, असे मत साहित्य संमेलनात पार पडलेल्या अभिरूप न्यायालयात व्यक्त करण्यात आले.

ग्रामीण भागांतील मराठी शाळा बंद होता कामा नयेत !

मनोगत व्यक्त करतांना श्री. धनावडे म्हणाले की,आपण विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी छडी मारली असेल; मात्र ही छडी त्यांच्या भविष्यासाठीच होती.

साहित्य संमेलनांना उतरती कळा !

सध्या साहित्य संमेलन म्हटले की, त्याला राजकीय गंध असतोच. वरकरणी जरी साहित्य आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रे वेगळी असली, तरी त्यातील राजकारणाचा समावेश असल्याचा विषय वारंवार चघळला जातो.