…तर भारताच्या पोटातून आणखी एक पाकिस्तान निर्माण होईल ! – मनोज खाडये, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
पेण (रायगड) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘वक्फ कायदा’ आणि ‘हलाल जिहाद’ यांविरोधात लढा देण्याचा निर्धार !
पेण (रायगड) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘वक्फ कायदा’ आणि ‘हलाल जिहाद’ यांविरोधात लढा देण्याचा निर्धार !
जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची सहस्रो हिंदूंची मागणी !
काही पंथ प्रसारासाठी तलवारीचा वापर करतात, तशी आवश्यकता ईश्वरनिर्मित हिंदु धर्माच्या प्रसारासाठी नसते !
ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही पोलीस कारवाई करण्यास कचरतात.
लव्ह जिहादच्या वाढत्या घटना आणि त्यातून होणारे धर्मांतर, आमीषे अन् बळजोरी यांमुळे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’द्वारे एकवटलेल्या सहस्रावधी हिंदूंनी महाराष्ट्रात तत्परतेने लव्ह जिहाद अन् धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी मागणी केली.
मृत्यूपत्राचे महत्त्व समजून घेतले, तर आपल्या कायद्यातील ही तरतूद प्रत्येकासाठीच वरदान आहे, याची निश्चिती पटेल.
विधानभवनावर धडकणार ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ ! मोर्च्याद्वारे हिंदूंचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येकाने ‘आता नाही, तर कधीच नाही’ हा निर्धार करून अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचण्याचा निर्धार केला आहे.
जर हा कायदा संमत झाला, तर कर्नाटक देशातील हलाल मांसावर बंदी घालणारे पहिले राज्य ठरील. हिंदु संघटनांनी हिंदूंना राज्यातील उगादी (नववर्ष) उत्सवाच्या वेळी हलाल मांस खरेदी न करण्याचे आवाहन केले होते.
हिंदु भगिनींनो, प्रेम करतांना डोळसपणा ठेवा. धर्मांतर, लव्ह जिहाद यांना बळी पडू नका. आम्ही सरकारला आवाहन करतो की, लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या ही हिंदूंवर ओढवलेली संकटे मोडून काढा.