हे दलित-मराठा संघर्ष पेटवण्याचे षड्यंत्र ! – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
कोरेगाव-भीमा या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी. हा संघर्ष पेटवण्याचे षड्यंत्र रोखण्यासाठी मराठा आणि दलित यांनी संयम राखावा.
कोरेगाव-भीमा या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी. हा संघर्ष पेटवण्याचे षड्यंत्र रोखण्यासाठी मराठा आणि दलित यांनी संयम राखावा.
संभाजी भिडे यांचे शिवप्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला
कोरेगाव भीमा येथील प्रकरणाच्या संदर्भात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी पत्रक काढून ‘समस्त हिंदू आघाडी’ला विघ्नसंतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक अपकीर्त केले जात असल्याचा आरोप केला आहे.
कोरेगाव-भीमा येथील दलित-मराठा यांच्यातील वादाचे पडसाद मुंबईत उमटले. चेंबूर, मुलुंड, शीव, गोवंडी, घाटकोपर आदी ठिकाणी समाजकंटकांनी दुकाने बंद केली. चेंबूरनाका येथे जमावाने ८ बसगाड्यांची तोडफोड केली.
येथील कोरेगाव भीमा येथे काही समाजकंटकांनी १ जानेवारी या दिवशी दंगल केली होती. त्यामध्ये अनेक वाहने, दुकाने, रुग्णालये आणि मंदिरे यांची तोडफोड झाली होती.
अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल केल्याने, तसेच हिंदुत्वाविषयीच्या आकसामुळे कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला दंगल उसळली. समाजकंटकांनी या वेळी ४० हून अधिक वाहनांची तोडफोड
आमच्या हातात तलवार दिली, तरी आम्ही तुम्हाला मारू आणि बाबासाहेबांचे संविधान दिले, तरी तुम्हाला मारू. आता शस्त्र पालटलेले आहे. आम्हाला आता शस्त्र हातात घ्यायची आवश्यकता नाही.
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने १ जानेवारीला गावबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत ३० डिसेंबरला झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला
कोरेगाव भीमा येथे पेशवाईच्या कथित पाडावाचा काही ब्राह्मणद्वेष्ट्या मंडळींकडून १ जानेवारीला विजयदिवस साजरा केला जातो.
वर्ष १८१८ मध्ये झालेल्या भीमा कोरेगांव लढ्याविषयी सध्या बरेच अपसमज पसरवले गेले आहेत. त्या वेळी इंग्रजांनी मराठ्यांचा पाडाव केला, असा खोटा इतिहास सांगितला जात आहे.