काश्मीरमधील हिंदूंच्या वारंवार होणार्‍या हत्यांसंदर्भात मान्यवरांच्या प्रतिक्रिया !

नरेंद्र मोदी शासनाने आतंकवादाविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. आता मुसलमानांनीही आतंकवादाच्या विरोधात बोलून हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.

हिंदूंचा वंशविच्छेद चालूच !

फुटकळ आतंकवादी अण्वस्त्रधारी देशाला भारी पडत असतील, तर हे चित्र सरकारला अत्यंत लज्जास्पद आहे. हा आतंकवाद आपण अजून कधीपर्यंत चालू देणार आहोत ? आणखी किती निरपराध हिंदूंच्या हत्या होऊ देणार आहोत ? हे सरकारला ठरवावे लागेल आणि सरकार तसे करत नसेल, तर हिंदूंनी त्यांना तसे करण्यास भाग पाडावे. ती तरी लोकशाही ठरेल !

यासीन मलिक याचे समर्थन करणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेचा भारताकडून निषेध

‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने आतंकवादी कारवायांचे समर्थन केल्याचे भारताने म्हटले आहे. या संघटनेने कुठल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करू नये, असेही आवाहन भारताने केले आहे.

बारामुल्ला येथे ३ पाकिस्तानी आतंकवादी ठार

बारामुला येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ३ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्या जवळ शस्त्रसाठा मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

रामबन (जम्मू-काश्मीर) येथे निर्माणाधीन बोगदा कोसळला !

ही घटना १९ मेच्या रात्री राष्ट्रीय महामार्गाजवळील रामबन जिल्ह्यातील माकेरकोट भागात खूनी नाल्याजवळ घडली. येथे बोगदा बांधला जात आहे. या अपघातात बोगद्यासमोर उभी असलेली वाहने, बुलडोझर, ट्रक यांसह अनेक यंत्रांचीही हानी झाली आहे.

पुन्हा एकदा ‘१९८९’ !

मूठभर जिहादी आतंकवादी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ भारतातील सर्वपक्षीय सरकारांना आव्हान देतात आणि कुठलेही सरकार त्यांचा मुळासह निःपात करून हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, हे अत्यंत लाजिरवाणे आहे !

‘ओआयसी’ आणि पाक !

इस्लामी देश अन्य कुठल्याही सूत्रांवरून विभागलेले असले, तरी धर्माच्या सूत्रावरून ते जागतिक स्तरावर एकत्रित येतात, हे यातून स्पष्ट होते. हे लक्षात घेऊन भारताने अंतर राखूनच इस्लामी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करणे आवश्यक !

पुलवामामध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात पोलीस शिपाई ठार

याद्वारे जिहादी आतंकवादी हे पोलीस आणि प्रशासन यांना ‘काश्मीरमध्ये अद्यापही आमचेच राज्य आहे’, असेच दाखवून देत आहेत. जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !

बडगाम येथे सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूची हत्या

दोघा जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदु राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल भट हे सरकारी कर्मचारी होते.

काश्मीरमधून विस्थापित केलेल्या हिंदूंची परवड !

काश्मिरी छावण्यांतील निर्वासितांच्या दुःस्थितीविषयी जम्मूतील ‘द शॅडो’ या दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार किंग्ज सी भारती यांचे लिखाण