NCPCR Notice to Bihar : सरकारी पैशातून मदरशांद्वारे शिक्षण देणे हे राज्यघटनेचे उल्लंघन !

बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांचे सरकार असतांना अशी नोटीस द्यावी लागू नये ! सरकारने मदरशांना सरकारी अनुदान देणे बंद करावे !

संपादकीय : बिहारमध्ये पुन्हा सत्तापालट !

जनता आणि राज्य यांच्या हितासाठी राष्ट्रहितैषी विचारसरणीचे स्थिर सरकार हवे, हे राजकीय पक्ष केव्हा लक्षात घेणार ?

NitishKumar Alliance With BJP : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासमवेतची युती मोडून भाजपशी केली नवीन युती !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाने लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षासमवेत असलेली युती मोडून सरकार विसर्जित केले.

Mughals Undeserved Sublimation : मोगल होते म्हणून देशातील लोकशाही बळकट राहिली !

मागील साडेपाचशे वर्षांच्या अथक लढ्यानंतर अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जात आहे. चौधरी यांच्यासारख्यांची खरीतर हीच पोटदुखी आहे आणि राजकीय पराभवही !

(म्हणे) ‘संसदेत घुसखोरी करणारे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने देशात धार्मिक उन्माद माजवला असता !’- जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह

भाजपने कथित उन्माद माजवला असता, तर ललन सिंह यांच्यासह अन्य ढोंगी निधर्मीवादी पक्षांनी या मुसलमानांची बाजू घेत त्यांना निरपराध ठरवण्याचा प्रयत्न केला असता.

बिहार सरकार म्हणजे अस्तनीतील निखारा !

  ‘बिहार सरकारने इस्लामी संस्कृती स्वीकारली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वर्ष २०२४ ची दिनदर्शिका सिद्ध करतांना हिंदु सणांच्या सुट्या न्यून करून मुसलमानांच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. मुसलमानबहुल भागांत असलेल्या विद्यालयांना साप्ताहिक सुटी रविवारी न देता शुक्रवारी देण्यात आली आहे. बिहार सरकारचा हा निर्णय लाचारी, मूर्खपणा आणि आत्मघातकीपणा यांचे निदर्शक आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार … Read more

बिहार सरकारने पुढील वर्षी शाळांच्या हिंदूंच्या सणांच्या सुट्यांमध्ये केली कपात !

भाजपवर ‘शिक्षणाचे भगवेकरण’ केल्याचा आरोप करणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी देशातील राजकीय पक्ष शाळांचे ‘इस्लामीकरण’ करत आहेत, हे लक्षात घ्या !

पॅलेस्टाईनवरील आक्रमण थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याची  विरोधी पक्षांची घातक मागणी !

भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली पॅलेस्टाईनच्या भारतातील राजदूतांची भेट !
इस्रायली लोकांवर केलेल्या आक्रमणांविषयी अवाक्षरही नाही !

(म्हणे) श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार

अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा असा अवमान करण्याचे धाडस प्रा. चंद्रशेखर करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय हातील ?, हे त्यांना ठाऊक आहे !

(म्हणे) ‘श्रीरामचरितमानस’ हे मशिदीमध्ये लिहिण्यात आले होते !’ – राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव

यादव अन्य धर्मियांचा धर्मग्रंथ मंदिरात लिहिण्यात आला होता, असे म्हणण्याचे धाडस करू शकणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय होतील, हे त्यांना ठाऊक आहे !