अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारे सुरक्षा साहाय्य बंदच रहाणार !
अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.
अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.
चीनमधील एका आस्थापनाला शहरात नवीन बंदर शहर (पोर्ट सिटी) बनवण्याचे कंत्राट मिळाले आहे. संसदेत याविषयीचे विधेयक संमत करण्यात आले. विरोधी पक्षाने याला विरोध केला होता; मात्र बहुमताच्या जोरावर सरकारने हे विधेक संमत केले.
पूर्व युरोपीय देश बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये नुकत्याच एका २६ वर्षीय पत्रकाराला अटक करण्यात आली. रोमन प्रोतासेविच असे त्यांचे नाव असून गेल्या ऑगस्टमध्ये बेलारूसमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्याने राष्ट्राध्यक्ष अलेक्सझँडर लुकाशेन्को यांच्या विरोधात जनचळवळ उभारली……
भारतातील मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावर गळे काढणारे पाक आणि जगातील अन्य इस्लामी राष्ट्रे आता चीनच्या या इस्लामविरोधी कृत्याविषयी गप्प का ? आता चीनविरुद्ध ते जिहाद का पुकारत नाहीत ?
भारतातील पाकप्रेमी आणि पॅलेस्टाईनचा पुळका असणारे याविषयी बोलतील का ? माती नरम असली की, ती कोपर्याने खणणारे भारतातील धर्मांध चीनसमोर मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या !
पंजाब नॅशनल बँकेच्या १४ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पसार असणारा मुख्य सूत्रधार मेहूल चोक्सी याने दक्षिण अमेरिका खंडा जवळील अँटिग्वा बेटावरील पोलिसांना चकमा देऊन तेथून पळ काढल्याचे वृत्त तेथील स्थानिक वृत्तसंस्थेने दिले आहे.
चीनची युद्धखोर आणि विस्तारवादी वृत्ती पहाता तो जगावर राज्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाली किंबहुना हा विषाणू मुद्दामहून निर्माण केला गेला, असे म्हणण्यास वाव आहे !
विदेशात ‘काऊ थेरपी’ (गो उपचार) प्रचलीत होत आहे. भारतात असे कधीतरी शक्य आहे का ? विदेशींना गायीचे महत्त्व कळते. भारतात मात्र गोमातेचे महत्त्व हिंदु संस्कृतीत अधोरेखित केले असतांनाही गोहत्या रोखण्यासाठी किंवा गोसंवर्धनासाठी काहीही होत नाही, हे संतापजनक !
ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांना कोरोना नियमावलीचा भंग केल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.
इस्रायल केवळ ‘ज्यू’ धर्माच्या आधारे एक होऊन जगावर भारी ठरत असेल, केवळ ‘इस्लाम’साठी ५७ इस्लामी राष्ट्रे एक होऊ शकत असतील, तर १०० कोटी हिंदूंच्या ‘हिंदु’ धर्माच्या आधारे भारत एक होऊन बलशाली होऊ शकत नाही का ?