कॅनडामध्ये आता निवडणुका झाल्या, तर जस्टिन ट्रुडो यांचा होणार पराभव !
‘इप्सोस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डैरेल ब्रिकर म्हणाले की, कॅनडात कंजर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते. देशाच्या दिशेवरून असंतोष असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून येते.
‘इप्सोस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डैरेल ब्रिकर म्हणाले की, कॅनडात कंजर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते. देशाच्या दिशेवरून असंतोष असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून येते.
अत्याचारांना कंटाळून त्यांना त्यांची जन्मभूमी, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्व सोडून भारतात यावे लागले. लोक केवळ भयापोटी स्वत:ची मातृभूमी त्यागतात.
असे केल्याने ट्रुडोना तेथे लपून बसलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांची आणि त्यांची पाठराखण करणार्या खलिस्तानी समर्थकांची एकगठ्ठा मतेही मिळतील आणि खलिस्तानचा प्रश्न कायमचा सुटेल.
ट्रुडो यांच्याकडे भारतावर केलेल्या खोट्या आरोपांवर उत्तर देण्यासारखे काही नसल्याने ते आता त्यापासून पळ काढू लागले आहेत, हे जग पहात आहे !
स्वत:च्या देशात सत्ता आणि अधिकार हाताशी असतांना तेथील हिंदूंची मंदिरे आणि उच्चायुक्तालय यांवरील आक्रमणे रोखून शांतता प्रस्थापित करू न शकणारे ट्रुडो दुसर्या देशाला कोणत्या तोंडाने उपदेश करतात ?
लेस्टरमध्येच धर्मांध मुसलमानांनी काही मासांपूर्वी हिंदूंवर आक्रमण केले होते आणि पोलीस मूकदर्शक राहिले होते ! या पोलिसांमध्ये सर्वच ‘अहमद’ भरले आहेत, असेच आता या घटनेनंतर वाटू लागले आहे !
इराणच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यास नकार देणार्या आणि त्यांना पाठिंबा दर्शवणार्या महिलांना शिक्षेची तरतूद असलेले विधेयक संमत केले.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे जस्टिन ट्रुडो यांनी ‘तेथील हिंदु नागरिकांच्या संरक्षणासाठी ते काय करणार आहेत ?’, हे त्यांना सांगण्यासाठी भाग पाडले पाहिजे !
कॅनडातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडलेली आहे, हेच यातून लक्षात येते ! पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर आगपाखड करत रहाण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे !
कॅनडात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात चालू झालेल्या वादातून आता भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याचे तात्पुरते थांबवण्यात आल्याची घोषणा केली आहे.