सध्याच्या लोकशाहीत हिंदूंना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळत नसल्याने त्यांना हक्काचे हिंदु राष्ट्र मिळालेच पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या देशात केवळ अल्पसंख्यांकांना विशेष सवलती देऊन देशात बहुसंख्य असतांनाही हिंदूंना ‘दुय्यम दर्जाचा नागरिक’ म्हणून वागणूक दिली जात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

काँग्रेस ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न करत आहे ? – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

भारतमातेचा अवमान करणार्‍यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ?

‘गोवंश हत्याबंदीमुळे देशात लंपीचा प्रसार ?’ या दैनिक ‘लोकसत्ता’तील बातमीचा गोरक्षकांकडून निषेध

गोमाफिया आणि गोतस्कर यांना पाठीशी घालणार्‍या ‘लोकसत्ता’च्या संपादकाने क्षमा मागावी !

मांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक

सूरतमधील एका उपाहारगृहाच्या संदर्भात हे उघडकीस आले; मात्र देशात अशी कितीतरी उपाहारगृहे असतील जेथे लोकांची अशी फसवणूक केली जात असेल, याचा शोध कोण घेणार ?

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधामुळे पुण्यात नवरात्रोत्सवात होणारे ‘सेक्स-तंत्र शिबिर’ रहित !

ऐन नवरात्रोत्सवाच्या कालावधीत असे शिबिर आयोजित करून नवरात्री आणि लैंगिकता असा संबंध दाखवण्याचा आयोजकांचा हीन प्रयत्न !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांतरित करावेत, झारखंड येथील अंकिताचा मारेकरी…

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या प्रयत्नांमुळे निपाणी (कर्नाटक) येथे शास्त्रानुसारच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

निपाणी येथे प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली भाविकांना मूर्तीदानाचे आवाहन केले होते. याला हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिले.

‘श्री दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या व्याख्यानाचे आयोजन !

‘दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे समितीला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना ‘श्री गणेशोत्सव शास्त्रानुसार कसा साजरा करावा ?, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ याविषयी संबोधित केले गेले.

बिहार राज्यात मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांचा व्यापक संघटन उभारण्याचा निर्धार

एकीकडे बिहारमध्ये मंदिरांना ४ टक्के कर भरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुजार्‍यांकडे दुर्लक्ष करून नमाज शिकवणार्‍यांना १५ सहस्र आणि अजान देणार्‍यांना १० सहस्र प्रतिमाह वेतन लागू करण्यात आले आहे !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा !

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !